‘बोर्डात माझी ओळख नव्हती म्हणून मी कर्णधार होऊ शकलो नाही’, हरभजनचे BCCI वर गंभीर आरोप
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंगने(Harbhajan Singh) बीसीसीआयवर(BCCI) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी ऑफस्पिनर म्हणतो की टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी बोर्डात शिफारस आवश्यक आहे. भज्जीने सांगितले की, तो बोर्डावरील कोणालाही ओळखत नाही, त्यामुळेच कदाचित त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले नाही. हरभजन सिंगने(Harbhajan Singh) गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली … Read more