Politics: ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात; खैरेंनी नवनीत राणांची लाजच काढली
राजकारण (Politics): महाराष्ट्रातील सत्तांतरणानंतर राजकारणामध्ये अनेक बदल घडून आले सर्व पक्षांवर एकमेकांकडून टीका केल्या जात आहेत. त्यामुळे वातावरण सतत तापलेले असते. हनुमान चालिसा पठण करू दिली नाही म्हणून राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार पडले, ही तर सुरूवात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती. त्यावर शिवसेनेने … Read more