China: १९६७ मध्ये भारताने चीनला चारली होती धुळ, ३ किलोमीटर मागे पळून गेली होती चिनी सेना
China, India, war, soldiers, martyrs/ सिक्कीमचे दोन खिंड, नाथू ला आणि चो ला खिंड, भारत आणि चीनमधील या युद्धाचे मैदान बनले. काही लोक याला दुसरे चीन भारतीय युद्ध असेही म्हणतात. नाथू ला येथे दोन्ही देशांमधील हा सामना चार दिवस चालला, तर चो लामध्ये भारताने एका दिवसात विजय मिळवून चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या सिक्कीम … Read more