Rohit Sharma : रोहित शर्मामुळे झाले ‘या’ स्टार खेळाडूचे करिअर उद्ध्वस्त? गंभीर आरोप करत म्हणाला…

rohit sharma

vyanktesh iyer shocking statement on rohit sharma | सध्या भारतीय संघाबाहेर असलेला युवा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला भारतीय संघात संधी मिळत नाहीये. आता त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्याने रोहित शर्मावर गंभीर आरोप केले आहे. रोहित शर्मा त्याला संधी देत नसल्याचे त्याने म्हटले आहे. व्यंकटेश अय्यरने भारताकडून आतापर्यंत ९ टी २० आणि २ वनडे … Read more

हुड्डाच्या दमदार कामगिरीमुळे ‘या’ 3 खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात, टी20 वर्ल्ड कपमधूनही होणार हकालपट्टी

आयर्लंड (IRE) दौऱ्यावर टीम इंडियासाठी दीपक हुड्डा (Deepak Hooda) हा सर्वात मोठा गेम चेंजर ठरला आहे. त्याने या दोन डावांतून सर्वांना दाखवून दिले आहे की तो या रेसमध्ये खूप लांबपर्यंत आहे. त्याचबरोबर त्याने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ साठीही आपली दावेदारी मजबूत केली आहे. दीपक हुड्डा आगामी काळात तीन बड्या खेळाडूंसाठी धोक्याचा ठरणार … Read more

टिम इंडियाला मिळाला बेन स्टोक्ससारखा घातक ऑलराऊंडर, वर्ल्ड क्रिकेटवर करणार राज

बेन स्टोक्ससारख्या अष्टपैलू खेळाडूने भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान मजबूत केले आहे. टीम इंडियाला इंग्लंडच्या धोकादायक अष्टपैलू बेन स्टोक्ससारखा महान अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. भारताच्या या स्फोटक अष्टपैलू खेळाडूने फार कमी वेळात टीम इंडियामध्ये आपली छाप सोडली आहे. झंझावाती फलंदाजीसोबतच हा अष्टपैलू खेळाडू घातक गोलंदाजीतही पारंगत आहे.(Team India got an all-rounder, will soon rule world … Read more

सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरचा ईडन गार्डनवर धमाका! १५ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी तुफानी फलंदाजी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 37 चेंडूत 91 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 31 चेंडूत 65 तर व्यंकटेशने 19 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. कोलकाता येथे रविवारी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने … Read more

IND vs WI: रोहित-द्रविडला संकटातून बाहेर काढणार व्यंकटेश अय्यर, संघात बदलणार त्याची भूमिका

भारत(India) आणि वेस्ट इंडिज(West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रविवारपासून सुरू होत आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. शिखर धवनसह टीम इंडियाचे 8 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धवन व्यतिरिक्त, रुतुराज गायकवाड, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी पहिल्या सामन्यात खेळतील हे निश्चित नाही.(Venkatesh Iyer’s role in the team will … Read more

‘या’ तीन चुका टीम इंडियाला पडल्या महागात; म्हणूनच झुकवावी लागली आफ्रिकेपुढे मान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. खरंतर शिखर धवन आणि विराट कोहली मैदानावर असताना भारत सामना सहज जिंकेल असे वाटत होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. भारताच्या पराभवामागचे कारण जाणून घेऊया. भारताची गोलंदाजी चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराह, शादूर ठाकूर, भुवनेश्वर, चहल आणि अश्विन यांचा … Read more