पाच वर्षांपुर्वी सरबजितच्या बहिणीला दिलेले वचन रणदीप हुड्डाने केले पुर्ण, वाचून व्हाल भावूक

‘रणदीप हुड्डा मला भावासारखा आहे. मी रणदीपकडून एक वचन घेतले आहे की जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा त्याने माझ्या अर्थीला खांदा दिला पाहिजे…’ ५ वर्षांपूर्वी जेव्हा ‘सरबजीत’ चित्रपट आला तेव्हा पाकिस्तानच्या तुरुंगात शहीद झालेल्या सरबजीत सिंगची बहीण दलबीर कौरने रणदीपकडून हे वचन घेतले होते. रणदीप हुड्डा याने देखील तिला वचन दिले होते. आता … Read more

खरा हिरो! ५ वर्षांपुर्वी दिलेले वचन केले पुर्ण, रणदीप हुड्डाने सरबजीतच्या बहिणीच्या पार्थिवाला दिला खांदा

‘रणदीप हुड्डा मला भावासारखा आहे. मी रणदीपकडून एक वचन घेतले आहे की जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा त्याने माझ्या अर्थीला खांदा दिला पाहिजे…’ ५ वर्षांपूर्वी जेव्हा ‘सरबजीत’ चित्रपट आला तेव्हा पाकिस्तानच्या तुरुंगात शहीद झालेल्या सरबजीत सिंगची बहीण दलबीर कौरने रणदीपकडून हे वचन घेतले होते. रणदीप हुड्डा याने देखील तिला वचन दिले होते. आता … Read more

भाचीवर बलात्कार करणाऱ्या मामाची सुप्रीम कोर्टाने केली सुटका, १० वर्षांची शिक्षा केली रद्द; कारण वाचून धक्का बसेल

high court

एका व्यक्तीवर आपल्याच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला पॉक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) धाव घेतली. ९ मे रोजी या प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली.(supreme court gateway rape accused news) यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विशेष परिस्थितीचा हवाला देऊन आरोपी व्यक्तीची शिक्षा रद्द … Read more

आलिया-रणबीरने लग्नात घेतले फक्त ६ वचन, ७ वे वचन घेताना महेश भट्टने रोखले, पंडितालाही झापले

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचे लग्न झाले असून दोघांनीही त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. या जोडप्याचे लग्न होऊन केवळ एक दिवस झाला असला तरी अशा परिस्थितीत अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. दरम्यान, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आलिया आणि रणबीर जेव्हा फेरे घेताना वचन घेत होते तेव्हा सातव्या वचनाच्या वेळी आलियाचे … Read more

११ वर्षापूर्वी उकडलेल्या शेंगांपासून सुरु झालेली कहाणी ‘अशी’ संपली; वाचा काय घडलं होत त्यावेळी….

कर्ज म्हणून पैसे घेऊन विसरणं अशी अनेकांना सवय असते. बाजारात जर तुम्ही महागड्या वस्तू कर्जाने घेत असाल तर त्याचे पैसे देणं अनिवार्यच असतं. मात्र एखादी छोटी-मोठी वस्तू असेल तर लोक विसरून जातात. आंध्रप्रदेशातील मोहनने अशाच प्रकारे उकडलेल्या शेंगा विकणाऱ्याकडून कर्जाने पैसे घेतले होते. तो नंतर विसरून गेला होता. मात्र 11 वर्षांनंतर त्यांनी आपल्यावरील ऋण फेडलं. … Read more