Cricket: इंग्लंडकडून पराभव झाल्यावर रोहित ढसाढसा रडत होता, खेळाडू बॅगा भरत होते; मध्यरात्री तो मेसेज आला अन्…
Cricket: भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या १५ वर्षांनंतरही टी २० मधील जागतिक विजयाच्या आशा मावळल्या आहेत. मात्र या पराभवाने कर्णधार रोहित शर्माचेही खुप दुःखी झाला आहे. त्यामुळे मैदानावर तो भावूक झाला आणि त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. रोहित डोके टेकवून बसला होता आणि आपले अश्रू पुसताना दिसत होता. मात्र यानंतर जेव्हा … Read more