shivsena : शिंदे गट सोडण्याच्या चर्चेवर नाराज शिरसाट यांनी मौन सोडलं; केल खळबळजनक वक्तव्य, वाचा काय म्हंटलंय?

Sanjay Shirsat

shivsena : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून शिंदे गटातील नेतेमंडळी चर्चेत आहेत. शिंदे गटातील नाराजीनाट्य देखील चव्हात्यावर येतं आहे. यावरून अनेक दावे – प्रतिदावे देखील केले जातं आहे. नुकतच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक … Read more

bjp : ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा देत शिंदे गटाचा काढला वचपा; वाचा नेमकं कसं फिरलं राजकारण

Eknath Shinde Devendra Fadanvis

bjp : राज्याच्या राजकारणात कधी, काय होईल सांगता येतं नाही. निवडणुका आल्या की, समीकरण बदलताना पाहायला मिळतात. सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. ठाकरे गटसह राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस विरोधी बाकावर बसले आहेत. यामुळे सध्या राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. असं असलं तरी देखील आज १०७९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. … Read more

…अन् संतापलेल्या इंदुरीकरांना अखेर धनंजय मुंडेंचं ऐकावंच लागलं; परळीत भर किर्तनात झाला राडा

dhanjay munde

परळीत घडलेला एक प्रकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित कीर्तनाच्या भर कार्यक्रमात, निवृत्ती महाराज इंदुरीकर कॅमेरा वाल्यांवर चांगलेच भडकले. चालू किर्तनादरम्यान, इंदुरीकर महाराजांनी  (Indurikar Maharaj) प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना झापले. सध्या या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. काही वेळ इंदुरीकर महाराज कॅमेरे बंद करा, या त्यांच्या मागणीवर ठाम होते. मात्र … Read more

महाविकास आघाडीचं काय होणार? खुद्द शरद पवारांनी सांगितली अंतर्गत बाब, ‘असा’ आहे प्लॅन, शिंदे सरकारच्या पोटात गोळा

sharad pawar

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे पुढं काय होणार? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. शिवसेनेणे भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सरकार स्थापन केलं होतं. मात्र शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार अडीच वर्षात सत्तेतून बाहेर पडलं. तेव्हापासून अजूनही राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीत बैठकांचे … Read more

शिंदेंच्या बंडाआधी अजितदादा आणि फडणवीसांमध्ये झाली होती गुप्त बैठक; वाचा नेमकं काय घडलं होतं..

राज्यातील ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पायउतार होण्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे बऱ्याच जणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाची आठवण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. त्यामुळे एकीकडे राजकीय गोटात ठाकरे सरकार कोसळण्याची … Read more

औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? राऊतांचा MIM ला टोला

sanjay raut

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने भाजपाला डावलून राष्ट्रवादी – कॉंग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं. तेव्हा पासून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद रंगला आहे. एकीकडे विरोधक सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी नेते सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. अशातच ओवैसी यांच्या MIM … Read more

‘अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला तर..’, रोहित पवार राज्यपालांवर भडकले

rohit pawar

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज पुण्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. (rohit pawar object controversial statement of governor bhagat singh koshyari) याचाच धागा … Read more

‘2024 मध्ये दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार,’ शिवसेनेच्या वाघाने फोडली डळकाळी

aditya thackeray

‘गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) म्हणाले मुंबईचं (Mumbai) महत्त्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण 2024मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असा विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते एका कार्यक्रमामध्ये याबाबत बोलत होते. (in 2024 we will all be sitting in delhi says minister aaditya thackeray) … Read more

समाजवादीने राष्ट्रवादीला दिलेली जागा परत घेतल्याची बातमी खोटी; बड्या नेत्याने दिली वेगळीच माहिती

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या उत्तरप्रदेशातल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यानुसार समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीला अनुपशहर हा मतदारसंघ जाहीर करून तेथे उमेदवारही निश्चित झाला. परंतु काही स्थानिक बातम्यांनुसार समाजवादी पक्षाने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष … Read more