bhagat singh koshyari : पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारी म्हणतात; ‘माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही, हे…’

Bhagatsingh Koshyari

bhagat singh koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असतात. अनेकदा राज्यपाल कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत. पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी एक मोठं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नुकतच राज्यपाल कोश्यारी यांनी देशाच्या इकॉनॉमीवर भाष्य केलं आहे. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ट्रिलियन्स इकॉनॉमीचा … Read more

bhagat singh koshyari: या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या.., राज्यपालांना आपली चुक कळाली, मागितली माफी

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांचं एक भाषण प्रचंड व्हायरल झालं होतं ज्यामध्ये त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याआधीही ते बऱ्याच वेळा त्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले आहेत. आता त्यांनी मुंबईबाबत एक वक्तव्य केलं होतं ज्यामुळे ते वादात सापडले होते. पुर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर सडकून टिका होत होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासहित अनेक … Read more

‘नावात भगतसिंग इतकंच कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच’

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान अधिक असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी माणसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विविध राजकीय पक्षांतून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील राज्यपालांवर हल्लाबोल केला. कोश्यारी यांच्या विरोधातील त्यांचं … Read more

‘राजस्थानी, गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत’- राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती लोक मुंबईतून निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे कोश्यारी म्हणाले. या वक्तव्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा … Read more

मुंबई विद्यापीठात नामांतराच्या वादाचा भडका; राज्यपाल म्हणतात सावरकर तर विद्यार्थी शाहू महाराजांवर ठाम

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून नवीन वसतिगृह बांधण्यात आला आहे. नुकतीच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यानंतर या वसतिगृहाच्या नामांतराचा वाद मुंबई विद्यापीठात पेटला आहे. (Controversy over name change erupts in Mumbai University) या वादाला सुरुवात उद्घाटन समारंभापासून झाली असे म्हणता येईल. राज्यपालांनी … Read more

अधिवेशन बोलावून बहूमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश घटनाबाह्य; घटनातज्ञांनी सांगीतले कारण

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यादरम्यान भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhgatsingh Koshyari) यांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली … Read more

आमच्यावर जादूटोना केलाय, त्यामुळे…; कमांडोंच्या गराड्यातून बाहेर निघत बच्चू कडूंचे वक्तव्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhgatsingh Koshyari) यांनी गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. शिंदे गटातील सर्व आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये आहेत. बहुमत चाचणीसाठी शिंदे गटातील सर्व आमदार मुंबईला येणार आहेत.(mla bachhu kadu statement shivsena ) त्यापूर्वी सर्व आमदार गुवाहाटीहुन आज गोव्याला जाणार आहेत … Read more