“दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण आहे”

सध्या महाराष्ट्र राजकारणात हनुमान चालिसा आणि भोंग्यांबद्दल वाद सुरू आहे. यावर, आता मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. नुकताच शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित सातवा नास्तिक मेळावा पुण्यात पार पडला, यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, हनुमान चालिसा म्हणायचा आहे तर स्वतःच्या घरात म्हणा, हवे तर स्वतःच्या अंगणात म्हणा. दुसऱ्याच्या दारात जाऊन … Read more

मी पोलीस स्टेशनच्या कोठडीत रात्रभर १०१ वेळा हनुमान चालिसा पठण केले – नवनीत राणा

मुंबईत राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राणा दाम्पत्यानी मुंबईतल्या मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार हे जाहीर केलं होतं. त्यानंतर काल गोंधळ निर्माण झाल्यावर त्यांना उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आमदार रवी राणा यांनी रात्रभर 101 वेळा हनुमान चालीसा पठण केलं आहे. ‘उद्धव ठाकरे … Read more

“हनुमान चालीसा वाचून जर प्रश्न सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचावी”

राणा दाम्पत्यावरून सध्या महाराष्ट्र राजकारणात चांगलाच वाद पेटला आहे. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या घराबाहेर हनुमान चालीसाचा गोंधळ केला या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना चांगलच फैलावर घेतलं आहे. भास्कर जाधव म्हणाले, कोण हा फडतूस रवी राणा, कुठं होता, बाळासाहेब ठाकरे यांनी तुझ्यासारख्या माणसाला कधीच शिवसेनेत घेतलं नसतं. … Read more

शिवसेनेशी पंगा पडला महागात! राणा दाम्पत्याचे पुढचे दिवस कोठडीत; कोर्टाने दिला ‘हा’ आदेश

हनुमान चालिसाच्या पठणावरून मुंबईत वाद सुरूच आहे. खासदार नवनीत राणाही या वादात अडकल्या आहेत. शनिवारी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली, त्यानंतर आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पुढील सुनवाईपर्यंत कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात तर आमदार रवी राणा यांना ऑर्थर … Read more

शिवसेनेशी पंगा घेणे पडले महागात, राणा दाम्पत्याचा जेलमध्येच मुक्काम, पुढील सुनवाई 29 एप्रिलला

हनुमान चालिसाच्या पठणावरून मुंबईत वाद सुरूच आहे. खासदार नवनीत राणाही या वादात अडकल्या आहेत. शनिवारी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली, त्यानंतर आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पुढील सुनवाईपर्यंत कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात तर आमदार रवी राणा यांना ऑर्थर … Read more

राणा दाम्पत्याला अटक झाल्यावर फडणवीस संतापले, म्हणाले, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण..

सध्या राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेले आहे. राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहे. प्रवीण दरेकर यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सध्या देवेंद्र फडणवीसांनी केलेली फेसबूक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर राजकारणात खळबळ

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी अखेर माघार घेतली होती. आक्रमक शिवसैनिकांसमोर राणा दाम्पत्यांनी आपला प्रण मागे घेतला. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी माघार घेतली होती. यानंतर राज्य सरकारने राणा दाम्पत्यांना अमरावतीला पोहचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली होती. पण आता … Read more

अखेर राणा दाम्पत्याची माघार! आक्रमक शिवसैनिकांसमोर अखेर नरमले; सेनेचा विजयी जल्लोष

सध्या मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर राणा दाम्पत्याने माघार घेतली आहे. आक्रमक शिवसैनिकांसमोर ते अखेर नरमले. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी शिवसेनेच्या हिसक्याला घाबरत माघार घेतली आहे. शिवसेनेच्या हिसक्याला घाबरलेल्या राणा दाम्पत्याने माघार घेताना मोदींचा आधार घेतला. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा  यावेळी … Read more

मुंबईत वातावरण तापणार? राणा दाम्पत्याच्या भुमिकेवर उद्धव ठाकरेंनीही दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..

नुकतंच भाजप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका मांडत उद्धव ठाकरेंविरोधात रणशिंग फुंकले आहेत. त्यांनी घोषणा केली होती की, मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसाचे पठण करणार. आता त्यांच्या या भूमिकेवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंनीही सांगितले आहे की, मातोश्रीवर यायची कोणाची हिंमत नाही. आता … Read more

शिवसेनेच्या वाटेला गेलात तर वाघाची नखं अजूनही धारधार आहेत हे लक्षात ठेवा; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला इशारा

मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु असे काही करण्याबाबत आघाडी सरकारच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही नवनीत राणांवर टीका केली आहे. … Read more