Gulabrao Patil : “बदनाम तो वो होते है जो बदनामीसे डरते है, हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है”
Gulabrao Patil : राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदार आपल्या सोबत घेऊन गेले. तसेच भाजपशी हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले. त्यामुळे राज्यात महवकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस हे नवे सरकार आले. सत्तांतरापासूनच राज्याचे राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर … Read more