शेतीत कष्ट करणारा अन् शेतकऱ्यांची जाण असणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे, पहा फोटो

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे. गुरवारी एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला … Read more

आमचे सरकार २५ वर्षे टिकणार; देवेंद्र फडणवीस यांची गर्जना

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर भाजप नेत्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.(Our government will last for 25 years; Devendra Fadnavis) … Read more

आज चाणक्य लाडू खात असले तरी…; साऊथच्या ‘या’ अभिनेत्याने उद्धव ठाकरेंचे केले तोंडभरुन कौतूक

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अखेर कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार गेले होते. तसेच त्यांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (prakash raj appriciate uddhav thackeray) उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे फक्त राज्यातच नाही तर देशात खळबळ उडाली आहे. … Read more

करेक्ट टायमिंग! महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट, चर्चांना उधाण

bacchu kadu

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार आहेत. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू(Bachhu Kadu) यांचा देखील समावेश आहे.(After the collapse of the … Read more

…म्हणून राज्यपालांचे आदेशच घटनाबाह्य आहेत

Bhagatsingh Koshyari

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यादरम्यान भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhgatsingh Koshyari) यांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली … Read more

अधिवेशन बोलावून बहूमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश घटनाबाह्य; घटनातज्ञांनी सांगीतले कारण

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यादरम्यान भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhgatsingh Koshyari) यांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली … Read more

पक्षविरोधी कारवाया केल्या तरी आमदार अपात्र होतात, विधीमंडळ व्हिपची गरजही नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

high court

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ आमदार आहेत. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi) पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(MLAs are disqualified even if anti-party actions are taken, the … Read more

एकनाथ शिंदेंचा अभ्यास कमी पडला; ३८ आमदार सोबत असूनही आली ‘ही’ वाईट वेळ

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे(Ekanath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Despite being with 38 MLAs, Ekanath Shinde in a bad time) एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर … Read more

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार? काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि इतर पक्षाच्या आमदारांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मोठे विधान केले. आसाममध्ये तळ ठोकून बसलेले बंडखोर आमदार २४ तासांत मुंबईत परतले तर शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. अशा स्थितीत उद्धव ठाकरे खरोखरच महाविकास आघाडी सोडून वेगळा मार्ग पत्करतील का, … Read more

सरकार पाडण्यासाठी आसाम अन् बंडखोर आमदारांना ठेवण्यासाठी गुवाहाटीच का? ‘हा’ नेता होता कारण

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA) सरकार धोक्यात आहे. वास्तविक, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा दावा आहे की, गुवाहाटीमध्ये ४० हून अधिक आमदार त्यांच्यासोबत आहेत. या सर्व आमदारांना मंगळवारपर्यंत गुजरातमधील सुरतमध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी सर्वांना अचानक चार्टर्ड फ्लाइटने आसामच्या शहरात नेण्यात आले.(Mahavikas Aghadi Government, MLA, Guwahati, Himanta Biswa Sarma) एखाद्या पक्षाच्या बंडखोर नेत्यांनी ईशान्येकडील … Read more