राजीनामा देण्याआधी ‘या’ पक्षाने उद्धव ठाकरेंना दिली होती बाहेरून पाठींब्याची ऑफर; मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली. त्यावेळी ४० आमदार फूटले. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपशी (BJP) युती केली. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर राजकीय वातावरण तापले. महाविकास आघाडी आणि शिंदे गट तसेच भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, आता काँग्रेसचे … Read more

कराडमधील युवकाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी अन् अख्ख्या गावाने सुरू केला राडा; पहा व्हिडीओ

Dream: ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये कराडच्या एका युवकाने १ कोटी २० लाख रुपये जिंकले आहेत. सागर गणपतराव यादव असे या युवकाचे नाव असून तो काले येथे राहतो. सागर हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटूंबातील युवक आहे. लहानपणापासून त्याला क्रिकेटचे वेड होते. तसेच तो महेंद्रसिंग धोनीचा देखील फॅन आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून तो ड्रीम इलेव्हन ही … Read more

बहिण भावाच्या वाढत्या जवळकीनंतर पुन्हा वादाचा भडका; धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप

Pankaja Munde Dhananjay Munde

Pankaja Munde: पंकजा मुंडे  आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर दोघांमधली दरी वाढत गेली. बीड मधील कोणतीही निवडणूक असो ताई विरुद्ध भाऊ असा सामना ठरलेलाच असतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.‌ धनंजय मुंडे म्हणाले की, समोरचा पॅनल हा फक्त … Read more

‘३५ वर्षांच्या अनुभवातून सांगतो, राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार अन्..’; बड्या नेत्याने सांगीतली आतली बात

Beed : राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. राजकारण मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अशातच वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. येत्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यादरम्यान बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे यांनी मोठं वक्तव्य केला आहे. प्रकाश सोळंखे म्हणाले की, राज्यात लवकरच निवडणूक होणार … Read more

‘पोटात अन्नपाण्याचा कणही नाही, उन्हात कातडी जळेपर्यंत…’; उष्माघातातील मृतांच्या पोस्टमार्टममधून हादरवणारी माहिती

Politics: खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा नवी मुंबईतील एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला काही मागण्या केल्या आहेत. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेचे खापर विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आणि … Read more

अजित पवारांचे बंड तर थांबवले पण सेनापतींसह सैन्य भाजपमध्ये दाखल; राष्ट्रवादीला मोठे खिंडार

BJP

Politics: नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. ठाकरे गटाला नाशिक जिल्ह्यात मोठा फटका बसला होता. त्यावेळी अनेकांनी शिवबंधन सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. आता नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह समता परिषदेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख माजी मंत्री छगन … Read more

अभिषेक-ऐश्वर्याच्या अवघ्या ११ वर्षीय मुलीची कोर्टात धाव; आराध्या बच्चनसोबत नेमकं काय घडलं?

बाॅलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांची नात आणि अभिषेक आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) यांची मुलगी आराध्या बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. स्टारकिट्स आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) ही अनेकदा ट्रेलरच्या निशाणावर असते. आराध्या विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. आराध्या विषयी काही माध्यमांनी अफवा पसरवल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांनी आपल्या … Read more

खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा पोस्टमाॅर्टममधून धक्कादायक खुलासे; डॉक्टर म्हणाले, “त्यांच्या शरीरात…

Politics: खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा नवी मुंबईतील एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला काही मागण्या केल्या आहेत. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेचे खापर विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आणि … Read more

‘सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत’; उष्माघाताने लोकांचे जीव जात असताना सत्ताधाऱ्यांचे शाही जेवण

महाराष्ट्र भूषण सोहळा मोठा दिमाखात पार पडला असला तरीही या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. हा सोहळा मुंबई परिसरातील खारघर येथे पार पडला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उष्माघातामुळे झालेले नसून अयोग्य व्यवस्थापनेमुळे झाले असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष व आयोजकांवर केला जात आहे. भव्यदिव्य कार्यक्रम भर उन्हात घेतल्यामुळे काहींची प्रकृती चिंताजनक … Read more

राज्यात लवकरच राजकीय भूकंप! ३५ वर्षे आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

ajit pawar sharad pawar

Beed : राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. राजकारण मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. अशातच वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. येत्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यादरम्यान बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे यांनी मोठं वक्तव्य केला आहे. प्रकाश सोळंखे म्हणाले की, राज्यात लवकरच निवडणूक होणार … Read more