BCCI च्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झाली २२ वर्षाच्या स्टार खेळाडूची कारकिर्द, संघातून झाली हकालपट्टी

Team India

bcci end prithvi shaw career  | टी २० विश्वचषक २०२२ नंतर भारताला न्यूझीलंड आणि बांगलादेशचा दौरा करायचा आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची टी २० आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. टीम इंडिया ४ ते २६ डिसेंबर दरम्यान बांगलादेशमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका … Read more

..तेव्हा आम्ही ३६ वर ऑलआऊट झालो होतो, ‘त्या’ सिरीजचा अनुभव सांगताना रहाणेला अश्रू अनावर

२०२१ मध्ये झालेल्या भारत विरूध्द ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यावर एक डॉक्युमेंट्री रिलीज झाली आहे. हा सामना कर्णधार विराट कोहलीनंतर अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वखाली खेळला गेला होता. या डॉक्युमेंट्रीनिमित्त सामना ज्या खेळाडूंमुळे जिंकला त्यांची यानिमित्त मुलाखत घेण्यात आली. ‘ बंदो में दम था ‘ असे रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे. या डॉक्युमेंट्रीनिमित्त पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या … Read more

प्रेमाच्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ बोल्ड, प्राची सिंहसोबत झालं ब्रेकअप, वाचा कोण आहे प्राची सिंह?

युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या भारतीय संघाचा (Team India) भाग नाही. जुलै २०२१ मध्ये महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. आयपीएल २०२२ मध्येही त्याची कामगिरी दमदार झाली नाही. आजारपणामुळे तो काही सामन्यांमध्ये संघाचा भागही नव्हता. आता पृथ्वी वैयक्तिक कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.(Prithvi Shaw, Prachi Singh, Breakup, TV Industry, Social … Read more

मोठी बातमी! मुंबई संघातून अर्जुन तेंडूलकर बाहेर, ‘या’ क्रिकेटरच्या भावाला संघात मिळाली जागा

मुंबई इंडियन्सचां सदस्य असलेला अर्जुन तेंडुलकरला या आयपीएल सिझनमध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सने २०२२ मध्ये १४ पैकी ४ सामने जिंकण्यात मुंबई इंडियन्सला यश मिळाले आहे. मुंबई इंडियन्सचं पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती.  मुंबईनं त्यांच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये अनेक बदल केले. मुंबई इंडियन्सने अनेक तरूण  खेळाडूंचा टीममध्ये … Read more

रोहित शर्मापेक्षा घातक असलेल्या युवा फलंदाजाला BCCI ने डावलले; कारकीर्द संपण्याच्या मार्गावर?

rohit shrma

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेनंतर २ सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. (prithvi shaw is not selected team) श्रीलंकेविरुद्ध पहिले तीन टी-२० सामने २४, २६ आणि २७ फेब्रुवारीला तर २ सामन्यांची कसोटी मालिका ४ … Read more