Maratha Reservation: आंदोलनात प्राण गमावलेल्या पाच मराठा कुटुंबांना सरनाईकांकडून 25 लाखांच्या मदतीचा हातभार; धाराशिवमध्ये मदतीचे वाटप

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात लाखो मराठा समाजबांधव सहभागी झाले. सरकारकडून हैदराबाद गॅझेटवरील जीआर काढून दिलासा जरी मिळाला, तरी या संघर्षात पाच आंदोलकांनी प्राण गमावले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर अंधार कोसळला. अशा गंभीर प्रसंगात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnai) … Read more

Maharashtra weather update: राज्यात पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा अंदाज; वादळी वाऱ्यांमुळे धोका वाढणार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra weather update:  गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मुंबई (Mumbai city) तसेच राज्यभरात पावसाने वातावरण ओलसर केले. या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे (Pune city), सातारा (Satara district), कोल्हापूर (Kolhapur district), रायगड (Raigad district) तसेच … Read more

Hotel Bhagyashree News: ‘हॉटेल भाग्यश्री’च्या मालकाचे अपहरण, पाच जणांनी बेदम मारून पुलावर फेकलं

Hotel Bhagyashree News: सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेल्या हॉटेल भाग्यश्री (Hotel Bhagyashree) च्या मालकावर भीषण हल्ला झाला आहे. नागेश मडके (Nagesh Madke) यांचं बुधवारी सायंकाळी अपहरण करण्यात आलं. पाच जणांच्या टोळीने त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढून नेऊन पाच किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं आणि वाटेत बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर “ह्याला मारून टाकायचं” असं म्हणत त्यांना … Read more

Marathwada Rain: बातमी शेतकऱ्यांसाठी! हवामान विभागाने वर्तवला महत्त्वाचा अंदाज

Marathwada Rain : गेल्या काही आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा अनेक भागांत हवामान बदलताना दिसत आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी बीड (Beed), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli) आणि जालना (Jalna) या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कुठे किती पाऊस? हवामानाचा अचूक … Read more

Prakash Ambedkar : सरन्यायाधीशांनी स्वतःची इभ्रत, गरिमा राखली पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा गवईंना सल्ला, म्हणाले…

Prakash Ambedkar : भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या स्वागतप्रसंगी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचा अवमान केल्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करत सरन्यायाधीशांना आपल्या पदाच्या गरिमेची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी … Read more

महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या बंडाच्या तयारीत, आता एकनाथ शिंदेंना धक्का बसणार…

राज्यात काका पुतण्याचे राजकारण हे अनेकदा आपण बघत आलो आहे. अनेकदा पुतण्या हा वेगळी भूमिका घेतो, अशी अनेक नावे राजकारणात आहेत. आता देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा एक पुतण्या बंड करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो की काय? अशी चर्चा आहे. हा बंड आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत … Read more

औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे का बदलली? काय आहे या नावांमागचा इतिहास?

औरंगाबाद आता संभाजी नगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल. याशिवाय नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलून आता डी.बी.पाटील विमानतळ असे करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष या शहरांची नावे बदलण्याची मागणी करत आहेत. या पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष सर्वाधिक प्रमुख ठरला आहे.(Aurangabad, Sambhaji Nagar, Osmanabad, Dharashiv, DB Patil, History) राज्यपालांच्या … Read more