गेल्या १० वर्षात देशात एकही दंगल झालेली नाही, त्यामुळे कुठेही असहिष्णुता नाही – जग्गी वासुदेव

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव( Sadguru Jaggi Vasudev) यांनी काही दिवसांपूर्वी ‘माती वाचवा’ या जागतिक मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी २७ देशांमध्ये ३०,००० किलोमीटरचा मोटरसायकल प्रवास केला आहे. सद्गुरु सध्या भारतात पोहचले आहेत. यावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (In the last 10 years, there has … Read more

ममता बॅनर्जींचे पोलिसांना निर्देश, मोहन भागवत जेव्हा बंगालमध्ये येतील तेव्हा त्यांना मिठाई द्या पण..

आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या बंगाल दौऱ्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी (Mamata Banerjee) बैठक घेतली होती. ही बैठक सुरक्षा व्यवस्थेबाबत होती. बैठकीत ममता यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ऑर्डरसह एक गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, मोहन भागवत बंगालच्या दौऱ्यावर येत आहेत. पण या दौऱ्यामागचा अजेंडा काय आहे? त्यांना पूर्ण संरक्षण द्या, पण तुम्ही ही … Read more

…तोपर्यंत देवा मला मरण देऊ नकोस, अरविंद केजरीवाल यांनी देवाकडे केली प्रार्थना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) महाराष्ट्रात पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षावर (भाजप) हल्ला चढवला. महाराष्ट्रातील शाळांच्या ढासळलेल्या व्यवस्थेबाबतही केजरीवाल यांनी भाष्य केले. भ्रष्टाचाराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.(Arvind Kejriwal prayed to God) अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही राजकारणात करिअर करण्यासाठी नाही तर करिअर … Read more

केजीएफच्या तिसरा भाग कसा असणार? खुद्द अभिनेता यशनेच केला खुलासा; म्हणाला…

कन्नड सुपरस्टार यशचा चित्रपट ‘KGF Chapter 2’ बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. लोकांच्या मनावर या चित्रपटाचा इतका प्रभाव आहे की, दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. अलीकडेच साऊथचा सुपरस्टार यशने त्याच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाच्या यशाबद्दलचे रहस्य सांगितले आहे. एका मुलाखतीत यशने त्याच्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर 3’ या चित्रपटाबद्दलही मोकळेपणाने सांगितले … Read more

सर्वात पहीले ‘हे’ भोंगे बंद करा; बच्चू कडूंनी दिलेले चॅलेंज सर्वच राजकीय पक्षांना झोंबणार?

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम देखील राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachhu Kadu) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.(bachhu kadu give challenge … Read more