Saif Ali Khan: सैफ अली खानचे आजोबा होते ‘या’ राज्याचे शेवटचे नवाब, नंतर तेच राज्य झाले भारतात विलीन

Saif Ali Khan, Hamidullah Khan, Bhopal/ दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारतातील अनेक संस्थानांनी स्वतंत्र होण्याचे स्वप्न पाहिले. आज अशाच एका संस्थानाची कहाणी, जी सैफ अली खानचे आजोबा हाजी नवाब हाफिज सर हमीदुल्ला खान यांच्या हातात होती. या संस्थानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे सुमारे 100 वर्षे महिला राज्यकर्त्यांनी राज्य केले. आपण … Read more

सर्व भारतीय व्हॉट्सअप डीपीवर तिरंगा ठेवतीलच, पण देशाच्या जी’डीपीचे काय?

भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. या निमित्ताने केंद्र सरकार ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहे. मोदी सरकारने या मोहिमेची दणक्यात घोषणा केली. परंतु महाराष्ट्राचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या या मोहिमेवर टीका केल्याचे दिसते. (All Indians will put the tiranga on WhatsApp DP, but what about the country’s … Read more

India: जगातले सगळे देश त्यांच्या प्रतिमेसाठी कट्टर होतात आपण केव्हा कट्टर भारतीय होणार? मराठी अभिनेत्याचा सवाल

shashank ketkar and tirnga team

भारत(India): भारत देश स्वातंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झालीत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम आयोजित केली आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर आपला राष्ट्रध्वज लावावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. पिंगली वैंकैया यांनी आपल्या तिरंग्याची रचना … Read more

आम्ही तिरंगा कधीच स्वीकारणार नाही, संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवणाऱ्यांवर RSS ने केली होती केस

RSS

आरएसएस (RSS)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. २ ऑगस्ट रोजी पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीमध्ये तिरंगा टाकला आणि तमाम देशवासियांनाही तसे करण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यदिनी २० कोटी लोकांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.(Tricolour, RSS HQ, Case, Prime Minister Narendra Modi, Baba … Read more

याला म्हणतात एकता! जहांगीरपुरीमध्ये तिरंगा घेऊन एकसाथ रस्त्यावर उतरले हिंदू-मुस्लिम, दिला ‘हा’ संदेश

_तिरंगा

१६ एप्रिल रोजी राष्ट्रीय राजधानीच्या जहांगीरपुरी भागात झालेल्या जातीय हिंसाचारानंतर हिंदू आणि मुस्लिमांनी रविवारी शांतता आणि सौहार्दाचा संदेश देत ‘तिरंगा यात्रा’ काढली. परिसरात सुरक्षेसाठी तैनात दिल्ली पोलिसांच्या मदतीने ही यात्रा काढण्यात आली. दोन्ही समाजातील लोकांना यात्रेत सहभागी होण्याची परवानगी होती.(in-jahangirpuri-hindus-and-muslims-took-to-the-streets-together-carrying-the-tricolor) यात्रेत सहभागी झालेल्यांनी तिरंगा फडकवत भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. … Read more