मोबाईलवर बोलत असताना कॉल मर्ज करू नका, नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे
मोबाईल फोनवर अनोळखी व्यक्तीशी बोलत असताना कॉल मर्ज करू नका. जर तुम्ही कॉल मर्ज केला तर तुमचे सोशल मिडीया अकाउंट हॅक होऊ शकते. या कॉलद्वारे सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यात देखील प्रवेश करू शकतात. देशात सायबर फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. यावरून केंद्र सरकारने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती … Read more