टिम इंडीयासाठी धोनी सिएसकेला सोडणार; वर्ल्डकपसाठी BCCI ने घेतला धाडसी निर्णय

Cricket: ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा टी २० वर्ल्डकप २०२२चा सामना संपला आहे. या विश्वचषकात इंग्लंडने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना चकित केले आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, भारतीय संघाची या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली, मात्र उपांत्य फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर संघाचा चॅम्पियन कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) अनेक चाहत्यांना आणि क्रिकेटर्सना आठवत होता. … Read more

Team India : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चिटींग केली? ‘या’ कारणामुळे होत आहेत गंभीर आरोप

Team India : टी-२० विश्र्वचषक २०२२ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळलेला सामना खूपच रोमांचक होता. या सामन्यात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली. यात टीम इंडियाने ५ धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयानंतर ट्विटरवर सोशल मीडियावर ‘चीटिंग’ हा हॅशटॅग पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते पुन्हा एकदा टीम इंडियावर फसवणूक … Read more

t20 World Cup : ‘या’ ५ खेळाडूंनी बांग्लादेशविरुद्ध राखली भारताची लाज, नाहीतर वर्ल्डकपमधून बाहेर झालो असतो

indian team

t20 World Cup : भारत आणि बांग्लादेश यांच्यात टी-२० विश्र्वचषक २०२२ चा एक अतिशय रोमांचक सामना ॲडलेडमध्ये खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. केएल राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या. त्याचवेळी या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशने पॉवर प्लेमध्ये धमाकेदार सुरुवात … Read more

T20 World Cup : विराटच्या वादळात पाकीस्तान उद्धवस्त; शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात थरारक विजय

team india

T20 World Cup : नुकताच टी २० विश्वचषक २०२२ चा पाहिला सामना पार पडला. भारत विरुद्ध पाकिस्तान या पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने ५ विकेट्स राखून पाकिस्तानचा पराभव केला आहे. पहिल्याच सामन्यात विजय मिळवत भारताने विश्वचषकाची जोरदार सुरूवात केली आहे. त्यामुळे आता भारतीयांची दिवाळी गोड होणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. शेवटच्या … Read more

T20 World Cup : विजयानंतर आनंदाने नाचू लागला रोहित! विराटला घेतले खांद्यावर, तर पांड्याने घेतले चुंबन

Virat and Rohit

T20 World Cup : मेलबर्न येथे भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात एक रोमांचक सामना पार पडला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या. विसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताने हा सामना जिंकला. त्याचवेळी या सामन्याच्या विजयाचा हिरो ठरलेल्या विराट कोहलीने नाबाद ८२ … Read more