bjp : ‘वेदान्ता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेले? गडकरींनी सांगितलं खरं कारण..
bjp : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे, अलीकडे मोठं – मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले आहेत. यावरून राजकारण तापले आहे. याच मुद्याचा आधार घेत सध्या सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. याचाच … Read more