जर लोकांनी निवडून दिलं असेल तर.., मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे सणसणीत उत्तर
बहुमताने आलेलं सरकार आहे. लोकांनी निवडून दिलेलं सरकार असेल तर, त्यात घराणेशाही कसली? असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीबाबत केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ( Ajit Dada’s celebratory reply to criticism of Modi’s … Read more