KL Rahul : ‘मी बॅटने धावा केल्या तर फिल्डींगने सामना हरवेल’; पराभवानंतर भडकलेल्या चाहत्यांनी उडवली राहूलची खिल्ली
KL Rahul : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ढाका येथे खेळला गेला. दोन्ही देशांमधला रोमांचक सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती पण भारतीय फलंदाजांनी निराश केले. टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली आणि संपूर्ण संघ 186 धावांवर सामना थांबला. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली, … Read more