केंद्र सरकार
Farmer Aid In Maharashtra : महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारकडून केंद्राला अजून प्रस्ताव नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
Farmer Aid In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) महापुराने शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली आहे. मराठवाड्यात (Marathwada) अनेक हेक्टर जमीन खरडून गेली असून, शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत ...
Business News : मोदी सरकारने केला 25000 कोटी रुपयांचा खतरनाक प्लॅन, जागतिक बाजारपेठेत राज्य करणार भारतीय वस्तू
Business News : भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर नवी उंची मिळावी आणि निर्यातीत शाश्वत वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने (Central Government India) मोठा प्लॅन ...
IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, 3717 जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?
IB Recruitment : देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये भरतीची मोठी संधी निर्माण झाली आहे. सहाय्यक केंद्रीय ...
ELI Scheme : १ ऑगस्टपासून नवी सुरुवात, नवे स्वप्न… आणि केंद्र सरकारकडून थेट १५,००० रुपये! तुमचाही नंबर लागेल का?
ELI Scheme : देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि उत्पादनक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी केंद्र सरकारने एक नवी योजना आणली आहे. ‘ईएलआय योजना’ (ELI Scheme – Employment ...
Modi Governement : धर्माच्या नावाखाली देशात हे काय चाललंय? सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झाप झाप झापले
supreme court angry on Modi Governement | धर्माच्या नावाखाली देशात वादग्रस्त वक्तव्य केल्या जाण्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावले आहे. झाले असे की, संयुक्त ...
Mulayam Singh: समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि युपीचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे ८२ व्या वर्षी निधन
Mulayam Singh Yadav, Akhilesh Yadav, deceased, Dr. Naresh Trehan/ समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दीर्घ ...
शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी, सर्वांना मोफत वीज, ५०० ला गॅस सिलींडर; राहूल गांधींनी पाडला घोषणांचा पाऊस
राज्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलेच चर्चेत असते. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. अलीकडे काँग्रेस देशातील ...
हर घर तिरंगा अभियान वादाच्या भोवऱ्यात, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जाणार ‘एवढे’ रुपये
स्वातंत्र्य दिनापूर्वी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान योजना राबविण्यात येणार असून प्रत्येक रेल्वे कर्मचारी घरोघरी राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. ...
सर्व भारतीय व्हॉट्सअप डीपीवर तिरंगा ठेवतीलच, पण देशाच्या जी’डीपीचे काय?
भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. या निमित्ताने केंद्र सरकार ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहे. मोदी सरकारने या मोहिमेची ...














