Farmer Aid In Maharashtra : महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारकडून केंद्राला अजून प्रस्ताव नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

Farmer Aid In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) महापुराने शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली आहे. मराठवाड्यात (Marathwada) अनेक हेक्टर जमीन खरडून गेली असून, शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत असतानाही राज्य सरकारकडून (Maharashtra Government) केंद्राला (Central Government) प्रस्ताव पाठवण्यात ढिलाई झाली असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री (Central Agriculture Minister) यांनी संसदेमध्ये लेखी उत्तराद्वारे हे स्पष्ट … Read more

Business News : मोदी सरकारने केला 25000 कोटी रुपयांचा खतरनाक प्लॅन, जागतिक बाजारपेठेत राज्य करणार भारतीय वस्तू

Business News : भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर नवी उंची मिळावी आणि निर्यातीत शाश्वत वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने (Central Government India) मोठा प्लॅन आखला आहे. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत २०२५ ते २०३१ या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल २५,००० कोटी रुपये खर्च करून निर्यातदारांना बळ दिलं जाणार आहे. निर्यातदारांना स्वस्त व सोयीस्कर कर्ज सुविधा … Read more

Supreme Court : शरीरसंबंधांसाठी संमती वय 18 पेक्षा कमी नको; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारचे ठाम मत, कोर्ट म्हणाले…

Supreme Court : भारतात शारीरिक (लैंगिक) संबंधांसाठी संमतीचं कायदेशीर वय १८ वर्षं (18 years) आहे आणि यामध्ये कोणतीही शिथिलता नको, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने (Central Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मांडली आहे. अलिकडे काही याचिकांमध्ये हे वय कमी करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, केंद्राने कोर्टात लेखी उत्तर सादर करत हे स्पष्ट केलं आहे की, १८ … Read more

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, 3717 जागांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?

IB Recruitment : देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये भरतीची मोठी संधी निर्माण झाली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-ग्रेड II/कार्यकारी (ACIO Grade-II/Executive) या पदासाठी एकूण ३७१७ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून, १९ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार … Read more

ELI Scheme : १ ऑगस्टपासून नवी सुरुवात, नवे स्वप्न… आणि केंद्र सरकारकडून थेट १५,००० रुपये! तुमचाही नंबर लागेल का?

ELI Scheme : देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि उत्पादनक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी केंद्र सरकारने एक नवी योजना आणली आहे. ‘ईएलआय योजना’ (ELI Scheme – Employment Linked Incentive) १ ऑगस्ट २०२५ पासून देशभर लागू होणार असून, ही योजना ३१ जुलै २०२७ पर्यंत सुरु राहणार आहे. या योजनेनुसार, जे युवक/युवती पहिल्यांदाच नोकरीस लागतील, त्यांना केंद्र सरकारकडून एकूण १५,००० … Read more

Modi Governement : धर्माच्या नावाखाली देशात हे काय चाललंय? सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झाप झाप झापले

narendra modi

supreme court angry on Modi Governement | धर्माच्या नावाखाली देशात वादग्रस्त वक्तव्य केल्या जाण्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावले आहे. झाले असे की, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटेनियो गुटेरेस हे तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मानवी हक्कांचे हनन होत असून द्वेषभावना निर्माण केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. द्वेषभावना निर्माण करणाऱ्या विधानांचा … Read more

Mulayam Singh: समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि युपीचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे ८२ व्या वर्षी निधन

Mulayam Singh

Mulayam Singh Yadav, Akhilesh Yadav, deceased, Dr. Naresh Trehan/ समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री राहिलेल्या मुलायमसिंह यादव यांना देशातील दिग्गज राजकारण्यांपैकी एक म्हटले जाते. मुलायम सिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने … Read more

शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी, सर्वांना मोफत वीज, ५०० ला गॅस सिलींडर; राहूल गांधींनी पाडला घोषणांचा पाऊस

rahul gandhi

राज्यातील राजकारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलेच चर्चेत असते. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतात. अलीकडे काँग्रेस देशातील वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे असो किंवा वाढत्या पेट्रोल दरवाढीवर केंद्र सरकारला धारेवर धरणे असो, अशा कोणत्या ना कोणत्या वादामुळे … Read more

हर घर तिरंगा अभियान वादाच्या भोवऱ्यात, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जाणार ‘एवढे’ रुपये

स्वातंत्र्य दिनापूर्वी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान योजना राबविण्यात येणार असून प्रत्येक रेल्वे कर्मचारी घरोघरी राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. यासाठी रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना घरपोच तिरंगा ध्वज फडकवायला देण्यात येईल आणि त्या बदल्यात त्यांच्या पगारातून 38 रुपये प्रति ध्वज आकारण्यात येईल. पण रेल्वेचा हा आदेश युनियन नेत्यांना पसंत नसून त्यांनी याला … Read more

सर्व भारतीय व्हॉट्सअप डीपीवर तिरंगा ठेवतीलच, पण देशाच्या जी’डीपीचे काय?

भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. या निमित्ताने केंद्र सरकार ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहे. मोदी सरकारने या मोहिमेची दणक्यात घोषणा केली. परंतु महाराष्ट्राचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या या मोहिमेवर टीका केल्याचे दिसते. (All Indians will put the tiranga on WhatsApp DP, but what about the country’s … Read more