कोहलीच्या कॅप्टनसीच्या बैठकीत काय घडलं? चेतन शर्मा यांनी केला मोठा खुलासा…
विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता ‘चेतन शर्मा’ यांनी आपली बाजू मांडली आहे. चेतन शर्मा यांनी सांगितले की, बीसीसीआयने विराट कोहलीला टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. यासोबतच कर्णधारपदाच्या निर्णयावर बोर्ड टी-२० विश्वचषकानंतर त्याच्याशी चर्चा करेल, असेही बोर्डाने सांगितले होते. पण कोहलीला ते मान्य नव्हते. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने कर्णधारपद सोडण्याची … Read more