राजकारण

संतापलेले मोदी म्हणाले, “मी जिवंत दिल्लीला जाऊ शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा…

पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. पण आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधानांना त्यांचा कार्यक्रम रद्द करून पुन्हा दिल्लीला ...

पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांनी अडवले; माघारी फिरलेले मोदी म्हणाले, मी जिवंत परत दिल्लीला…

पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. पण आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधानांना त्यांचा कार्यक्रम रद्द करून पुन्हा दिल्लीला ...

‘माझ्या मुलाची इच्छा होती की योगींनी मुख्यमंत्री व्हावे, कोरोनाने मुलगा हिरावला पण योगींचा फोनही नाही आला’

वस्तीतील गृहनिर्माण विकास वसाहतीत बांधलेल्या घराच्या बाहेरील भागात चौकी ठेवण्यात आली आहे. ३-४ खुर्च्या आणि काही लाकडाचे ढीग आहेत. घराच्या आत एक टाटा सफारी ...

“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलोय, ज्याला दाखवायचं त्याला वेळेला दाखवतो”

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईतील ...

आणखी एका महाराजाचे गांधीजीं विरोधात वक्तव्य; म्हणाले गांधी तर देशद्रोही, त्यांच्यामुळे फाळणी झाली..

छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ...

तिसरी लाट भीषण! ८० लाख लोकांना होऊ शकतो संसर्ग; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली शक्यता

राज्यात दररोज आढळणाऱ्या करोना रूग्णांचा आकडा साडेबारा हजाराच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे ...

गांधींना शिव्या देणाऱ्या कालिचरनला महाराष्ट्र शिकवणार धडा; महाराष्ट्र पोलीसांनी घेतला ताबा

महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने मंगळवारी कालीचरणला रायपूर मध्यवर्ती कारागृहातून महाराष्ट्रात नेले. पोलिसांनी कालीचरणला रायपूर येथून सुमारे डझनभर पोलिस दलासह दोन वाहनांमधून ताब्यात घेतले आहे. यामध्ये ...

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

आव्हाड यांनी नुकतेच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते, पण ...

कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्यामुळे पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झाला विजय?

जिल्हा बँकेच्या क वर्ग सहकारी बँका व पतसंस्था गटात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांचा विजय झाला आहे. त्यांच्या या विजयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला ...

अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने रोवला विजयी झेंडा

सध्या सगळीकडे पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकांची चर्चा आहे. जिल्हा बँकेच्या क वर्ग सहकारी बँका व पतसंस्था गटात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांचा विजय झाला ...