वर्ल्ड कपच्या विजयाचे श्रेय धोनीला दिल्याने भज्जी भडकला, म्हणाला, बाकीचे दहा जण काय..

भारताने आतापर्यंत दोनदा विश्वचषक जिंकला आहे. 1983 मध्ये पहिल्यांदा आणि 2011 मध्ये दुसऱ्यांदा. पहिला विश्वचषक विजयाचे श्रेय महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी जोडला जातो आणि दुसऱ्या विजयाचे श्रेय त्या संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला दिले जाते. आता अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने धोनीला श्रेय दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.(Criticizing Dhoni for winning the … Read more

..जेव्हा भर मैदानात धोनीवर संतापले होते रवी शास्त्री, म्हणाले, ‘खेळणं बंद कर’, वाचा पुर्ण किस्सा

एमएस धोनी (MS Dhoni) हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी (ICC) विजेतेपदे जिंकली. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वप्रथम टी-20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर धोनी ब्रिगेड 2011 विश्वचषक तसेच 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला.(Ravi Shastri was angry with Dhoni on the field) एवढं सगळं करूनही धोनीला … Read more

रवी शास्त्रींनी भारतासाठी शोधला नवीन वेगवान गोलंदाज, म्हणाले, ‘हा फलंदाजांसाठी ठरेल डोकेदुखी’

आयपीएलमुळे भारतातील अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळाली आहे. काही खेळाडूंनी या संधीचे सोने करत भारतीय क्रिकेट टीममध्ये प्रवेश मिळवला होता. हार्दिक पंड्या, इशान किशन आणि रिषभ पंत यांसारखे खेळाडू पहिल्यांदा आयपीएलमध्ये झळकले होते. त्यानंतर त्यांचा भारतीय क्रिकेट टीममध्ये समावेश करण्यात आला.(ravi shastri find this new bowler) आता पुन्हा एकदा असाच एक खेळाडू चर्चेत आला आहे. … Read more

स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरने मोडले अनेक विक्रम, वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताचा मोठा विजय

Smruti-and-Harmanpreet

महिला विश्वचषकात आज भारतीय महिला संघाने(Indian team) वेस्ट इंडिज(West Indies) संघाला धूळ चारली आहे. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी केलेल्या झंझावाती खेळीमुळे भारताला विजय मिळाला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण वेस्ट इंडिज संघाचा डाव ४०.३ षटकांत १६२ धावांवर आटोपला.(indian women team win against west indies) या सामन्यात भारताने नाणेफेक … Read more

ऍकेडमीमध्ये जाण्यासाठी नव्हते पैसै, वडिलांची दोन वेळा नोकरी गेली, तरीही जिंकून दाखवला वर्ल्ड कप

‘जेव्हा तुमचा मुलगा जन्मला, त्यावेळी कोणी महान खेळाडू मरण पावला होता का?’ हा प्रश्न शेख बालिशवाल्यांना खूपच विचित्र वाटला. मंगळागिरीजवळील कोचिंग सेंटरमध्ये बाकीच्या पालकांनी त्याला अनेकदा हा प्रश्न विचारला. मंगळागिरी हे आंध्र प्रदेशातील गुंटूर जवळचे उपनगर आहे. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनची येथे अकादमी आहे.(He had no money to go to the academy but still won … Read more