तुच रे पठ्या! सिकंदर शेखने पंजाबच्या पैलवानाला चारली धुळ, जिंकला विसापूर केसरीचा खिताब

sikandar shaikh

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर पैलवान सिकंदर शेख चांगलाच चर्चेत आला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर त्याला अनेक लोकांनी सपोर्ट दर्शवला. कारण त्याच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पण तरीही त्याच्या चाहत्यांची त्याचे तोंडभरून कौतुक केले. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार पंचांनी दिलेला निर्णय हा चुकीचा होता. सिकंदरनेही समोर येऊन निर्णय चुकीचा होता असं सांगितलं होतं. माझ्यावर अन्याय झालाय असे … Read more