uttar pradesh
काॅंग्रेसच्या पराभवानंतर प्रियांका गांधींनी दिला कार्यकर्त्यांना धीर; म्हणाल्या, निराश होण्याचे कारण नाही..
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपच विजयी होणार असल्याचे दिसत असून काँग्रेसचे हाती अपयश लागल्याचे स्पष्ट होत ...
मतांची चोरी! ईव्हीएम मशीन चोरणाऱ्या गाड्या वाराणसीमध्ये पकडल्या; दोन गाड्या मात्र फरार
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन “उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएम मशीनचीच चोरी” झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ...
उत्तर प्रदेशात पुन्हा ‘योगींचीच’ची हवा; भाजपला ‘एवढ्या’ जागा मिळण्याचा एक्झीट पोलचा अंदाज
आज पाच राज्यांमधील मतदानाचा शेवटचा टप्पा संपला. निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड ...
भारतातून युुक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने मागितली ‘ही’ मदत, म्हणाला..
उत्तर प्रदेशातील हापुड़ येथे राहणारा 19 वर्षीय फैसल खान एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमधील इव्हानो फ्रँकाइस येथे गेला आहे. आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे तेथे ...
मुंबईत फिरतो, तेव्हा अर्धी मुंबई हिंदीत बोलते; संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं वेगळं नातं
शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहे. विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये जोरदार प्रचार करताना दिसत आहे. ...
‘या’ कारणामुळे भाजप निवडणूकीत मुस्लिमांना तिकीटे देत नाही; अमित शहा स्पष्टच बोलले…
सध्या उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची धामधुम सुरु आहे. या निवडणुकांसाठी भाजप(BJP) पक्ष जोरदार तयारी करत आहे. उत्तर प्रदेश राज्यात भाजपचे सरकार आहे. ...
तहसीलदारासाठी महिला कॉन्स्टेबलने नवऱ्याला सोडले अन् त्याने तिलाच संपवलं; वाचा नक्की काय घडलं
उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. पोलीस मुख्यालयात तैनात कॉन्स्टेबल रुची सिंगच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रविवारी तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव, त्यांची पत्नी ...
विहीरीजवळ चालू होते नाचणे-गाणे, अचाकन स्लॅब कोसळला आणि १३ महिलांचा झाला मृ्त्यु
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे काल रात्री झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील नौरंगिया येथील खास टोला येथील शाळेत रात्री 8.30 च्या सुमारास ...
किस किस को प्यार करुं! तीन बायकांसोबत एकाचवेळी थाटत होता संसार; फोन घरी राहिला अन् झाली पोलखोल
झारखंडच्या गिरिडीहडमधील घोडथांबामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने चक्क तीन बायकांना फसवले होते. सिकंदर विश्वकर्मा असे या व्यक्तीचे ...














