team india
इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलसाठी भारताची प्लेइंग 11 झाली निश्चित! कर्णधार रोहित ‘या’ खेळाडूंना देणार संधी
भारतीय संघ १० नोव्हेंबरला अॅडलेड ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थानावर असताना टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली. ...
टिम इंडीयाच्या ‘या’ खेळाडूवर प्रचंड नाराज आहेत कपिल देव; म्हणाले, त्याला लाज वाटत होती…
टीम इंडिया 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत असून, या जोरावर त्यांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. T20 विश्वचषक 2022 चा ...
रोहितचे ‘हे’ 3 खतरनाक खेळाडू इंग्लंडसाठी बनतील काळ, भारताला थेट फायनलमध्ये पोहचवतील
जगभरातील क्रिकेट चाहते गुरुवार, 10 नोव्हेंबरची वाट पाहत आहेत, जेव्हा भारत आणि इंग्लंडचे संघ T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आमनेसामने येतील. हा ...
बॅटने काच फोडली, मैदानावर केली मारामारी, कर्णधारपदही गेले; खूपच विचित्र आहे सूर्याची कहाणी
आज सर्वांना सूर्यकुमार यादवचे वेड लागले आहे. जेव्हा जेव्हा टीम इंडिया अडचणीत येते तेव्हा सूर्याची बॅट नक्कीच चालते. सूर्यकुमारकडे असे शॉट्स आहेत, जे सध्याच्या ...
काय आहे टीम इंडियाचा फ्लाइट प्लॅन? विराट, रोहित, राहुल द्रविडने का सोडली बिझनेस क्लासची आलीशान सीट?
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि सुपरस्टार फलंदाज विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात वेगवान गोलंदाजांसाठी बिझनेस क्लासच्या फ्लाइट सीट्स ...
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा विजय झाला निश्चित; ‘हे’ सर्वात मोठे कारण आले समोर
टीम इंडिया टी-20 विश्वचषक 2022 ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे. वास्तविक, भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना ...
Virat Kohli: भारतीय संघात निवड न झाल्याने रात्रभर रडत बसला होता विराट, किस्सा वाचून भावूक व्हाल
Virat Kohli: विराट कोहली (Virat Kohli) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 18 ऑगस्ट 2008 ...
Arshdeep Singh : अर्शदीपने खुलं केलं वर्ल्डकपमधील यशामागचं रहस्य; महाराष्ट्राच्या ‘या’ सुपुत्राला दिले क्रेडीट
Arshdeep Singh : टी-२०वर्ल्ड कप २०२२ मध्ये टीम इंडियाच्या एका गोलंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा युवा खेळाडू वयाच्या २३ व्या वर्षी मोठ्या ...
पुन्हा पाहायला मिळणार थरार, भारत-पाकिस्तानमध्ये होऊ शकतो अंतिम सामना, जाणून घ्या समिकरण
T20 विश्वचषक 2022 जोमात सुरू आहे. एके काळी अब्बास मस्तान बॉलीवूडमध्ये उत्तम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जायचे पण वर्ल्डकपमध्ये त्यापेक्षा जास्त ससपेन्स आहे. ...
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज
Team India : भारत आणि बांग्लादेश यांच्यात टी-२० विश्र्वचषक २०२२ चा एक अतिशय रोमांचक सामना ॲडलेडमध्ये खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला ...













