Tea : ३९ वर्षांपासून दिवसभरात केवळ दोन कप चहा घेऊन जिवंत आहेत ‘साध्वी’, डॉक्टरही संभ्रमात
Tea : ३९ वर्षांपासून अन्नाचा एक कणही न खाता केवळ दोन कप चहावर आयुष्य काढणे सोपे नाही. परंतु, ही गोष्ट खरी आहे. रामबाग दादावाडी येथील साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा एकही कण खाल्लेला नाही. दिवसभरात त्या केवळ दोन कप चहा घेत असतात. साध्वी विमलयशा १८ वर्षांपासून रामबाग दादावाडी येथे राहतात. गेल्या ३९ वर्षांपासून त्या … Read more