सलमान खानने ‘या’ कारणामुळे ऐश्वर्याच्या मारली होती थोबाडीत, अनेक वर्षांनंतर सलमानने सोडले मौन

बॉलिवूड विश्वातील अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे प्रेमप्रकरण सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणले जाते की, 2002 मध्ये ऐश्वर्यावर चिडून सलमानने तिला कानाखाली लावली होती. यासंबंधीत अनेक गंभीर आरोप स्वतः ऐश्वर्याने सलमानवर केले होते. यानंतर या दोघांच्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली. आता घटनेला कित्येक वर्ष उलटून गेली आहेत. सलमान आणि ऐश्वर्या आपल्या आयुष्यात खूप पुढे आले … Read more