पळून जाणाऱ्या मुलींची हत्या होते नाहीतर त्यांना वेश्या व्यवसायाला लावले जाते.. डीजीपींच्या विधानाने खळबळ
बिहारचे पोलीस महासंचालक यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. डीजीपी एसके सिंघल यांनी केलेल्या विधानामुळे आता ते चांगलेच अडचणीत येऊ शकतात. डीजीपी म्हणाले की, आज मुली लग्नासाठी आई, वडिलांच्या संमतीशिवाय घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम आहेत. यातील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागते. ज्याची किंमत पालकांना … Read more