मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, १० भाविकांचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर

तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात बुधवारी रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का लागून १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु त्यांचीही प्रकृती नाजूक असल्याचे म्हणले जात आहे. बुधवारी तंजावर जिल्ह्यात मंदिर उत्सवात रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळीच रथाचा वरून जाणाऱ्या विजेच्या तारेला … Read more