पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?

आयपीएलच्या चालू हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाची मोहीम प्लेऑफमध्ये संपली आहे. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौचा १४  धावांनी पराभव केला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची पहिली विकेट लवकर पडली जेव्हा केएल राहुलच्या (79 धावा, 58 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार) ओपनिंग पार्टनर क्विंटन डीकॉकला  (6 धावा) सिराजने पहिल्याच षटकात … Read more

मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..

आयपीएल २०२२ मध्ये मोठे-मोठे खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्लेऑफ, फायनल पर्यत धडक मारतील याची कोणीही कल्पना केली नव्हती. गुजरात टायटन्स कडून खेळणारा डेव्हिड मिलर हा आयपीएल २०२२ मध्ये  स्टार बनला आहे. गुजरात टायटन्स संघ पहिला हंगाम खेळत असून फायनल पर्यत धडक मारली आहे. क्वालिफायर सामन्यात … Read more

प्लेऑफदरम्यान पाऊस पडला तर काय होईल? IPL ने आणले नवीन नियम, होणार ‘हा’ परिणाम

जर पाऊस पडत राहिला आणि नियमित वेळेत खेळ करणे शक्य झाले नाही, तर इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीझनमधील विजेता सुपर ओव्हरद्वारे निश्चित केला जाऊ शकतो. आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक ओवर शक्य नसल्यास लीग टेबलचा सहारा घेतला जाईल आणि त्यातील परिस्थितीच्या आधारे विजेता ठरवला जाईल.( rules,  IPL) हे नियम क्वालिफायर I, एलिमिनेटर, क्वालिफायर II ला देखील … Read more

प्लेऑफसाठी अजूनही ५ दावेदार, रोहित शर्मावर टिकलंय विराट कोहलीचं भवितव्य, जाणून घ्या कसं?

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL २०२२ मध्ये, आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या मोसमात दोन्ही संघ प्रथमच सहभागी होत आहेत. गुजरातच्या संघाचे २० गुण असून ते पहिल्या क्रमांकावर राहण्याची खात्री आहे. मात्र, लखनौ दुसऱ्या क्रमांकावर राहील की नाही.(playoffs,5 contenders,Virat Kohli,Rohit Sharma,) याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. … Read more

७ वेळा पराभव होऊनही सचिन मुंबईच्या समर्थनार्थ उतरला मैदानात, म्हणाला, ते चुका करतील आणि..

आयपीएल (IPL) 2022 मध्ये, 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात खूपच खराब झाली आहे. पहिल्या 6 सामन्यात संघाचा पराभव झाला. कर्णधार रोहित शर्माला आतापर्यंत फलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे गोलंदाजांनाही विकेट घेता येत नाहीत. यंदाच्या मेगा लिलावामुळे संघातील अनेक प्रमुख खेळाडू दुसऱ्या संघात गेले आहेत. संघाच्या या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक … Read more