‘अग्निपथ योजना आपल्याला उद्ध्वस्त करून टाकेल’, परमवीर चक्र विजेत्या कॅप्टनचा सरकारला इशारा
भारतीय लष्कराच्या आणखी एका दिग्गजाने अग्निपथ योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लष्कराचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्राने सन्मानित झालेले माजी सैनिक कॅप्टन बाना सिंह यांनी अग्निपथ योजनेवर चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी, २१ जून रोजी त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून या योजनेवर आपले मत व्यक्त केले. त्यात त्यांनी या योजनेमुळे देशाचे मोठे नुकसान होणार असल्याचे … Read more