बँकेच्या महाघोटाळा उघड झाल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी दाखवले काँग्रेस सरकारकडे बोट, म्हणाल्या..
एबीजी शिपयार्ड बँकिंग घोटाळ्याबाबत केंद्र सरकारने भूमिका मांडली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एबीजी घोटाळ्याबाबत तत्कालीन काँग्रेस सरकारकडे बोट दाखवले आहे. काँग्रेस सरकारच्या कालखंडात एबीजीची सर्व बँक खाती एनपीए मध्ये वर्ग करण्यात आल्याचा दावा मंत्री सीतारमण यांनी केला आहे.(After the bank scam was exposed, Nirmala Sitharaman) बँकांनी वेळेपूर्वीच घोटाळा उघड केल्यानं एबीजीवर कारवाई सुरू … Read more