Farmer : आता वीज कंपन्यांना शेतातील वीज कापता येणार नाही; राज्य अन्न आयोगाचा मोठा निर्णय
Farmer : सध्या राज्यातील शेतकरी हा अनेक समस्यांशी झुंजत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अनेकांकडून मागणी केली जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याने जर काही पिकवले नाही तर संपूर्ण जगात खाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, जंगली जनावरे … Read more