Farmers Loan: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्य सरकारकडून कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती; ३० जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन

Farmers Loan: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून होणारी कर्ज वसुली (Farmers Loan) संपूर्ण एका वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. यासोबतच सहकारी कर्जांचे पुर्नगठन करण्याचे आदेशही देण्यात आले असून, या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळणार आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे … Read more

Sharad Pawar: “दोन–तीन दिवसांत मोठा निकाल येऊ शकतो”; सुप्रीम कोर्टातील आरक्षण सुनावणी आणि महायुतीतील ‘तिजोरी’ वादावर शरद पवारांची थेट टिप्पणी

Sharad Pawar: राज्यातील तिजोरी कोणाच्या ताब्यात आहे यावरून महायुतीतील तिन्ही घटक पक्ष भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट (Ajit Pawar Group) आणि शिवसेना शिंदे गट (Shinde Group) यांच्यात सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नियंत्रणात अधिक निधी असल्याचा दावा करताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी … Read more

Uddhav Thackeray : राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं, इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली, कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘प्रहार’

Uddhav Thackeray : पूरग्रस्त आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भव्य हंबरडा मोर्चा काढला. “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या” या मागणीसाठी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. “इतिहासातील … Read more

Bacchu Kadu : मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय, शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत, बच्चू कडू संतापले

Bacchu Kadu : बच्चू कडू (Bacchu Kadu Prahar Chief) यांनी मुख्यमंत्रींवर खणखणीत हल्ला करून सांगितले की, एनडीआरएफच्या निकषांशिवाय राज्य सरकार शेतकऱ्यांना कुठलीही मदत देणार नाही, असा दावायोग्य धोका आहे. ते म्हणाले की आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Former Maharashtra CM) यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याचा पत्र गेले होते; आता तेच बोलून आता “कायदा म्हणतो नाही” … Read more

Eknath Shinde : आम्ही दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करु, कर्जमाफीबाबत अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे कडाडले

eknath shinde

Eknath Shinde : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनावर सरकारने मर्यादा ठेवल्या असून, 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरावे लागेल, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, विरोधकांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडले … Read more