डॉक्टर ते जगप्रसिद्ध गीतकार..ज्यांच्या गाण्यामुळे पंतप्रधान नेहरूंनी त्यांना तुरूंगात टाकले होते; वाचा त्या गीतकाराबद्दल..
‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया’ मजरूह सुलतानपुरींचा हा शेर अनेकदा लोकांच्या जिभेवर येतो. पण पाहिलं तर हा शेरच सुलतानपुरीवर अगदी अचूक बसतो. मजरूह सुलतानपुरी यांना लोक कवी, गझलकार, गीतकार म्हणून ओळखतात. पण, सुलतानपुरी होण्यापूर्वी ते असरुल हसन खान होते. ते व्यवसायाने हकीम होते, जे नाडी … Read more