VIDEO: कुंकू का लावले नाही?, बजरंग दलातील लोक ख्रिश्चन महिलांना विचारत होते जाब; महिलांनी ‘अशी’ घडवली अद्दल

भारत हा विविधतेने नटलेला देश असून, यामध्ये विविध धर्माचे,जातीचे, वंशाचे लोक एकत्र बंधुभावाने राहिले पाहिजे असे संविधानात आहे. मात्र, भारतातील काही संघटनांमुळे आजही या गोष्टी पूर्ण होण्यास अडथळा येतो. आजही भारतात काही ठिकाणी भेदभाव करणे, ठराविक धर्माचेच लोकांनी पालन करावे याची जबरदस्ती केली जाते. अशीच एक घटना घडली असून, ख्रिसमसचा कार्यक्रम रोखणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना महिलांनी चांगलीच … Read more