Kashmir
शेतकऱ्यांनो! इनडोअर करा केसरची शेती, ३ लाख रुपये किलो आहे भाव, वाचा संपूर्ण प्रक्रिया
केसर(Kesar) लागवडीचा विचार करताना पहिले नाव लक्षात येते ते म्हणजे काश्मीर. केसर उत्पादनात काश्मीरचा क्रमांक लागतो. मात्र, आता हळूहळू इतर राज्यातील शेतकरी केशराची लागवड ...
पुणेकरांचा नाद नाय! विकत घेतला देशातील सर्वात महागडा बकरा, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील
बकरी ईद हा सण जवळ आला आहे. या सणाच्या अनुषंगाने देशातील बाजारपेठा गजबजल्या आहेत. या सणाच्या काळात बकऱ्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. काही बकऱ्यांना ...
धक्कादायक! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीवर अंदाधूंद गोळीबार, जागेवरच झाला मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्टवर गोळीबार केला आहे. यामध्ये तिची हत्या झाली आहे. ...
VIDEO: फारूख अब्दुल्ला म्हणाले, काश्मिर फाईल्स बॅन करा; विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला ‘तो’ डिलीटेड सीन
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचा संबंध ‘द काश्मीर फाइल्स’ या लोकप्रिय आणि वादग्रस्त चित्रपटाशी जोडला आहे. सोमवारी १६ मे रोजी ...
‘कलम ३७० मुस्लिम द्वेषातूनच हटवले, भारतीय लोकांच्या जीवनात त्यामुळे काहीच फरक पडला नाही’
काल १६व्या विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता झाली. लातूर(Latur) जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी हे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाला देशातील ...
पंतप्रधान होताच शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबतचा इरादा केला स्पष्ट, म्हणाले ‘…तोपर्यंत शांतता अशक्य’
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित होताच शाहबाज शरीफ यांनी भारताविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे. आम्हाला भारतासोबत चांगले ...
काश्मिर फाईल्स चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या होत्या लता मंगेशकर, दिले होते वचन
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स‘ या चित्रपटाने प्रेक्षकांना भावूक केले आहे. काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यातून तीन दशकांपूर्वी घर सोडून पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांची कहाणी ...
“द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या अनेक घटना खोट्या, काश्मिरी पंडितांना वाचवायला मुस्लिम अधिकारी आले होते”
सध्या काश्मिरी पंडितांवर बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. त्यामुळे तेलुगू निर्माता विवेक अग्निहोत्री देखील चर्चेत आहे. हा ...
“काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील घुसखोरी आणि हल्ले कमी झाले”
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे. त्यात सातत्याने सुधारणा होत आहे. कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात दगडफेकीच्या घटनांमध्येही घट झाली आहे. परदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी ...













