Kashmir

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांचे विधान; “झोपलेल्या पक्षांना विजय मिळत नाही” म्हणत राहुल गांधींवर थेट टीका

Ghulam Nabi Azad : जम्मू–काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर ...

Jaya Bachchan On Operation Sindoor: जर कपाळावरचं कुंकूच पुसलं गेलं, तर मग ‘ऑपरेशनला सिंदूर’ असं नाव का दिलं? जया बच्चन यांचा सरकारला थेट सवाल

Operation Sindoor : संसदेतल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) सुरु असलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) वादावर समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) ...

Ashish Shelar: ‘मनसे म्हणजे पहलगामचे दहशतवादी?’ ठाकरे बंधूंची दाऊद इब्राहीमशी तुलना, भाजपचा मनसेवर जहरी हल्ला

Ashish Shelar:  मुंबई येथे हिंदी आणि मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि मंत्री आशिष ...

India : काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकिस्तानने परत द्यावा, कोणाची मध्यस्थी मान्य नाही; भारताची मागणी

India : ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या निर्णायक कारवाईनंतर भारताने पाकिस्तानसमोर आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तानला ठणकावून ...

Operation Sindoor : महाराष्ट्राच्या जवानाला बॉर्डरवरुन कॉल, नववधू म्हणाली, ऑपरेशन सिंदूरसाठी अंगावरच्या हळदीनं माझं कुंकू पाठवतेय!

Operation Sindoor : 8 मे 2025  काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा बळी गेल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. ‘ऑपरेशन ...

Pahalgam attack : उत्तरप्रदेशमध्ये ९ वर्ष सरकार नोकरी करणारी पाकीस्तानी महीला पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब

Pahalgam attack : उत्तर प्रदेशातील बरेली शहरात *शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे* राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. *शुमायला खान नावाची महिला, जी ...

terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 4 दिवसांनंतर चीनने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही तुमचे शेजारी…

terror attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे(terror attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra ...

terrorist attack : भारतासोबतचे संबंध ताणले, शेकडो पाकिस्तानी सैनीकांनी दिले राजीनामे; लेटर बॉम्बनं पाक लष्कर हादरलं

terrorist attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या जात असताना, ...

Jhelum river : भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात प्रचंड पूर, आणीबाणी जाहीर

Jhelum river : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)कडे देण्यात आली आहे. एनआयएनं याप्रकरणी अधिकृत गुन्हाही दाखल केला ...

Anas Hajas

Kanyakumari: कन्याकुमारी वरून काश्मीरला स्केटबोर्डवर निघाला होता तरूण; शेवटच्या टप्प्यात ट्रकने चिरडले

कन्याकुमारी (Kanyakumari): स्केट बोर्डवर निघालेल्या तरुणाला ट्रकने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हा तरुण स्केट बोर्डवर कन्याकुमारीहून काश्मीरला निघाला होता. हरियाणातील पंचकुला येथे काल ...