Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांचे विधान; “झोपलेल्या पक्षांना विजय मिळत नाही” म्हणत राहुल गांधींवर थेट टीका

Ghulam Nabi Azad : जम्मू–काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. निवडणुकीच्या काळात सक्रियपणे काम न करणाऱ्या पक्षांना विजय मिळणे कठीण असल्याचे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. आझाद म्हणाले की, निवडणूक जाहीर … Read more

Jaya Bachchan On Operation Sindoor: जर कपाळावरचं कुंकूच पुसलं गेलं, तर मग ‘ऑपरेशनला सिंदूर’ असं नाव का दिलं? जया बच्चन यांचा सरकारला थेट सवाल

Operation Sindoor : संसदेतल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) सुरु असलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) वादावर समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी बुधवारी राज्यसभेत (Rajya Sabha) सरकारला थेट प्रश्न विचारले. त्यांनी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना श्रद्धांजली वाहताच, या मोहिमेच्या नावावरच सवाल उपस्थित केला. त्या म्हणाल्या “जर कपाळावरचं कुंकूच पुसलं गेलं, तर मोहिमेचं नाव … Read more

Ashish Shelar: ‘मनसे म्हणजे पहलगामचे दहशतवादी?’ ठाकरे बंधूंची दाऊद इब्राहीमशी तुलना, भाजपचा मनसेवर जहरी हल्ला

Ashish Shelar:  मुंबई येथे हिंदी आणि मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांची तुलना काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम येथील दहशतवाद्यांशी (Terrorists) केली आहे. शेलारांचं गंभीर वक्तव्य … Read more

India : काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकिस्तानने परत द्यावा, कोणाची मध्यस्थी मान्य नाही; भारताची मागणी

India : ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या निर्णायक कारवाईनंतर भारताने पाकिस्तानसमोर आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले की, “युद्धात पराभव झाल्यानंतरही विजयाचे ढोल वाजविणे ही त्यांची जुनी सवय आहे, परंतु आता वास्तव स्वीकारावे लागेल.” भारताने पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, पाकिस्तानने बळकावलेला पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारताला परत … Read more

Operation Sindoor : महाराष्ट्राच्या जवानाला बॉर्डरवरुन कॉल, नववधू म्हणाली, ऑपरेशन सिंदूरसाठी अंगावरच्या हळदीनं माझं कुंकू पाठवतेय!

Operation Sindoor : 8 मे 2025  काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा बळी गेल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांचा यशस्वी बीमोड केला. या कारवाईनंतर सीमेवर तणाव वाढल्याने भारतीय लष्करानं जवानांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द केल्या असून, सर्व जवानांना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले … Read more

Pahalgam attack : उत्तरप्रदेशमध्ये ९ वर्ष सरकार नोकरी करणारी पाकीस्तानी महीला पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब

Pahalgam attack : उत्तर प्रदेशातील बरेली शहरात *शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे* राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. *शुमायला खान नावाची महिला, जी पाकिस्तानची रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे, मागील ९ वर्षांपासून शिक्षण विभागात शिक्षक म्हणून कार्यरत होती. विशेष म्हणजे, ही बाब विभागीय अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दडपून ठेवली होती. आता **ती महिला रहस्यमयरीत्या बेपत्ता* झाली … Read more

terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 4 दिवसांनंतर चीनने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही तुमचे शेजारी…

terror attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे(terror attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली, ज्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांत पाकिस्तानातील नागरिकांना भारतातून तात्काळ देश सोडण्याचे आदेश, तसेच सिंधू जल कराराबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय … Read more

terrorist attack : भारतासोबतचे संबंध ताणले, शेकडो पाकिस्तानी सैनीकांनी दिले राजीनामे; लेटर बॉम्बनं पाक लष्कर हादरलं

terrorist attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या जात असताना, त्याचवेळी पाक लष्कराच्या आतमध्ये मात्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांचे कुटुंबीय देश सोडून युरोपात स्थायिक झाले असल्याची माहिती समोर आली असून, अनेक वरिष्ठ लष्करी … Read more

Jhelum river : भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात प्रचंड पूर, आणीबाणी जाहीर

Jhelum river : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)कडे देण्यात आली आहे. एनआयएनं याप्रकरणी अधिकृत गुन्हाही दाखल केला असून त्यांचे पथक सध्या घटनास्थळी तपास करत आहे. हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. दहशतवाद्यांच्या घरी छापे टाकण्यात आले असून, त्यांच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत … Read more

Kanyakumari: कन्याकुमारी वरून काश्मीरला स्केटबोर्डवर निघाला होता तरूण; शेवटच्या टप्प्यात ट्रकने चिरडले

Anas Hajas

कन्याकुमारी (Kanyakumari): स्केट बोर्डवर निघालेल्या तरुणाला ट्रकने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हा तरुण स्केट बोर्डवर कन्याकुमारीहून काश्मीरला निघाला होता. हरियाणातील पंचकुला येथे काल हा अपघात घडला आहे. या तरुणाचे नाव अनस हजस असे असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर जखमी तरूणाला जवळच्या शासकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनस त्याच्या … Read more