बाजीप्रभूंच्या वंशजांनी सिनेमातील इतिहास खोटा, विकृत आहे सांगताच समर्थन करणारे बिळात गेले

bajiprabhu deshpande

काही दिवसांपुर्वीच जितेंद्र आव्हाडांनी हर हर महादेव सिनेमाविरोधात आंदोलन केले होते. चित्रपटात विकृत आणि खोटा इतिहास दाखवलाय असे त्यांचे म्हणणे होते. यापायी त्यांना अटकही झाली होती. मनसे आणि भाजप मात्र चित्रपटाच्या समर्थनासाठी ठाम उभे होते. आता स्वता बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबानेच चित्रपटात विकृत आणि खोटा इतिहास दाखवलाय असा आरोप केलाय. त्यामुळे आव्हाड पुन्हा आक्रमक झाले … Read more

Jitendr avhad : राष्ट्रवादीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षाने पक्ष सोडला; आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर केले गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अशोक गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा ३०ऑगस्ट २०२२ रोजीच राष्ट्रीय … Read more

राष्ट्रवादीच्या बड्या पदाधिकाऱ्याचे आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाला त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी…

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अशोक गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा ३०ऑगस्ट २०२२ रोजीच राष्ट्रीय … Read more

“मला कोरोना झाला होती तेव्हा तुम्ही..”, राज ठाकरेंच्या आॅपरेशननंतर आव्हाडांनी दिली ‘ही’ प्रतिक्रीया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच घरी परतले आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.(jitendra avhad tweet on … Read more

भाग्यवान आहेत ठाकरे, इतकी निष्ठावान माणसं त्यांच्या पदरी आहेत; बाहेरच्या पक्षातील ‘या’ नेत्याकडून कौतूक

राज्यात सध्या मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसाच्या पठणावरुन वाद सुरु आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठा गोंधळ झाला दरम्यान, मातोश्रीच्या बाहेर असलेल्या एका 92 वर्षीय आजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या आजी शिवसैनिकांमधल्या एक होत्या. ज्या राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणा करत होत्या. … Read more

पुण्यात घर घ्यायचे स्वप्न साकार होणार! बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात मिळणार घरे

पुण्यामध्ये घर घेण्याच स्वप्न आता लवकरच अनेकांचे पूर्ण होणार आहे. कारण की, पुण्याच्या धानोरी येथे सुमारे 8 हजार घरे म्हाडाकडून बांधण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी धानोरीमध्ये म्हाडाने शंभर एकर जागा घेतली आहे. शुक्रवारी विधानसभेत बोलताना धानोरी येथे ‘रेडीरेकनर’ पेक्षा कमी दराने जागा घेतली असून या … Read more

”मोदी सरकारने लोकांचे १५ हजार करोड पेगसेस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरले”

narendra modi

इस्राईलमधील एनएसओ या खाजगी कंपनीने विकसित केलेल्या पेगसेस स्पायवेअरसंदर्भात अमेरिकेमधील न्यूयॉर्क टाइम्स या आघाडीच्या वृत्तपत्राने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या खुलाशांमुळे भारताच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.(jitendra avhad tweet on pegasis software) देशातील राजकीय नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पेगसेस स्पायवेअर … Read more

रेल्वेरूळांशेजारील झोपड्या हटवण्यास आव्हाडांचा विरोध; म्हणाले, हे माणूसकीला धरून नाही

मुंबई म्हणलं की गजबजलेलं शहर अशी ओळख आहे. छोट्या छोट्या जागी लोक राहून जीवन काढतात. अगदी गल्ली बोळ्यानं लोक तिथं राहतात. त्यात रेल्वे रुळाशेजारी तर लोकांनी वस्ती केली आहे. या परिसरात साधारण 7 हजारांच्या वरती बेकायदा झोपडपट्ट्या आहेत. आता या झोपड्यांना हटवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यास राष्ट्रवादीच्या मंत्र्याने विरोध दर्शविला आहे. मुंबईतील मालाड, … Read more