..त्यानंतर संपूर्ण पराभवाचा दोष माझ्यावर टाकण्यात आला, आता हार्दिक पांड्याने केले गंभीर आरोप

नुकताच टी -20 टीमच्या कॅप्टन्सीवरून विराट कोहली आणि बिसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये वादळ निर्माण झालं होतं. त्यातच आता हार्दिक पांड्याने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हा नवा वाद हार्दिक पांड्या आणि निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यातील आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये हार्दिक … Read more