Vasota Fort : महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जो औरंगजेबला कधीच सापडला नाही; शिवरायांची काळातील गुप्त तुरूंग

Vasota Fort : महाराष्ट्रात गड-किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक किल्ला हा आपल्या वैशिष्ट्यांमुळे ओळखला जातो. त्यातीलच एक म्हणजे साताऱ्यातील वासोटा किल्ला – जिथं औरंगजेब कधीच पोहोचू शकला नाही. इतिहासात अजिंक्य राहिलेला गड मोगल बादशहा *औरंगजेबने महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर आक्रमण केले, पण साताऱ्यातील **वासोटा किल्ला त्याच्या हातात लागला नाही. हा किल्ला सह्याद्रीच्या घनदाट जंगलात लपलेला असल्यामुळे … Read more

दारूच्या दुकानाला थोर पुरुषांची किंवा गडकिल्ल्यांची नावे देणे पडणार महागात; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई। आतापर्यंत अनेकांनी दारू विक्री बंद व्हावी यासाठी आंदोलने केले आहेत. दारू विक्रीमुळे अनेकवेळा राज्यातील राजकारण तापले होते. तसेच राज्य सरकारने देखील दारू विक्रीबाबत आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. एवढ्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सुद्धा नकळत काही गावात दारू विक्री केली जात होती. तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर सर्वात आधी दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली … Read more