Farmer Aid In Maharashtra : महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारकडून केंद्राला अजून प्रस्ताव नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

Farmer Aid In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) महापुराने शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली आहे. मराठवाड्यात (Marathwada) अनेक हेक्टर जमीन खरडून गेली असून, शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत असतानाही राज्य सरकारकडून (Maharashtra Government) केंद्राला (Central Government) प्रस्ताव पाठवण्यात ढिलाई झाली असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री (Central Agriculture Minister) यांनी संसदेमध्ये लेखी उत्तराद्वारे हे स्पष्ट … Read more

Santosh Bangar : हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर सगळे कार्यालय उध्वस्त करीन, संतोष बांगर यांची पीकविमा अधिकाऱ्याला धमकी

Santosh Bangar :  मराठवाड्यातील (Marathwada Flood) शेतकरी अतिशय संकटात असून, त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली (Hingoli) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला थेट फोन करून शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, शेतकऱ्यांना मदत न केली तर त्यांच्या कार्यालयाचा चुराडा करणार असून, हात-पाय … Read more

Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर; रस्ते नद्या, मार्केट यार्ड पाण्याखाली, अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ

Pune Rain : पुणे (Pune) शहरात रविवारीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पावसाला अधिक जोम मिळाला आहे. मराठवाडा (Marathwada) प्रदेशात सुरुवातीचा फटका बसल्यानंतर, सोलापूर (Solapur) आणि सांगली (Sangli)सह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. कोकण किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम आहे. पुणे शहरात … Read more

बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार

बस्ती अहमद दिन हे पाकिस्तानमधील एक छोटेसे गाव आहे. तेथे एकूण 400 लोक राहतात. गेल्या काही आठवड्यांपासून हे गाव पुरामुळे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुराचे गढूळ पाणी गावभर तुंबले आहे. गावकऱ्यांना रिलीफ कॅम्पमध्ये नेण्यासाठी मदत कर्मचारी बोटीतून पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी नकार दिला. गावातील एका माणसाने सांगितले की, “गावातील महिला रिलीफ कॅम्पमधील इतर पुरुषांच्या संपर्कात येतील … Read more

मोठी बातमी! ‘या’ महीन्यात मुंबई सहावेळा पाण्याखाली जाणार; हवामान विभागाचा अलर्ट

काही दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात(Maharashtra) दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या सोमवारी मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील मान्सूनच्या आगमनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सूनमध्ये १७ दिवस भरती येणार आहे.(Mumbai will be flooded six times this month; Meteorological Department Alert) तसेच जून महिन्यात सर्वाधिक पाऊस … Read more