देश अचानक जातीय हिंसाचाराच्या कचाट्यात कसा सापडला? दिल्लीच नाही तर या राज्यांमध्येही झालाय वाद

देशात अचानक जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना वाढल्या आहेत. शनिवारीच देशाच्या विविध भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. देशाची राजधानी नवी दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाने केलेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे.(ow-did-the-country-suddenly-become-embroiled-in-ethnic-violence-there-is-a-lot-of-confusion-not-only-in-delhi) सोशल मीडिया(Social media) पोस्टवर झालेल्या जातीय हिंसाचारानंतर कर्नाटकातील हुबली शहरात कलम 144 लागू करण्यात … Read more