Farmer : आता वीज कंपन्यांना शेतातील वीज कापता येणार नाही; राज्य अन्न आयोगाचा मोठा निर्णय

  Farmer : सध्या राज्यातील शेतकरी हा अनेक समस्यांशी झुंजत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अनेकांकडून मागणी केली जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याने जर काही पिकवले नाही तर संपूर्ण जगात खाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, जंगली जनावरे … Read more

मनसेच्या बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; राज ठाकरेंना म्हणाला,’…शेवटचा जय महाराष्ट्र’

Raj-Thakre.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakre) यांनी औरंगाबाद(Aurangbaad) दौऱ्यावर असताना जिल्हा प्रमुख सुहास दाशरथे यांना पदावरून हटवले होते. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे दाशरथे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. तसेच या निर्णयाविरोधात समाज माध्यमांतून प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. सुहास दाशरथे जिल्हा प्रमुख पदावरून पायउतार झाल्यानंतर देखील पक्षात सक्रिय होते.(aurangbaad suhas dashrathe resign from mns party) … Read more