धीरुभाई अंबानींच्या ‘त्या’ घोडचुकीमुळे दोन्ही भाऊ वैरी झाले, कोणती चूक नडली? जाणून घ्या…
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी हे सर्वात दूरदर्शी आणि काळाच्या पुढे असलेले एक होते. त्याचबरोबर व्यवसायाच्या गल्ल्यांपासून ते राजकारणाच्या पायऱ्यांपर्यंत त्यांनी नात्यांचा लगाम कधीच सैल होऊ दिली नाही. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांनी मोठी ‘चूक’ केली. आपल्या हयातीत त्यांनी पुत्रांच्या नावे मृत्युपत्र केले नाही. मृत्युपत्र बनवणे हा आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. यामुळे नंतर भांडण होण्याची … Read more