फक्त बॉलिवूडच नाही तर साऊथमध्येही होता केकेचा डंका, या ५ गाण्यांनी घातला होता धुमाकूळ

प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. गायक केके ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केके यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्ट दरम्यान गायक(Singer) केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी गायक केके यांना मृत घोषित केले. (singer KK famous … Read more

ह्रदयद्रावक! नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चौघांचा मृत्यु, परिसरात हळहळ

नेपाळ मधील बेपत्ता विमान अखेर सापडलं आहे. मुस्तांग जिल्ह्यातील येथे दुर्घटनाग्रस्त विमान नेपाळ लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात यश आलं आहे. आतापर्यंत या अपघातातील २२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. या विमानामध्ये ४ भारतीयांचा समावेश आहे. विमानाचा खराब हवामानामुळे अपघात झाला आहे. एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानात २२ प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये ४ भारतीय २ जर्मन, ३ क्रु मेंबर आणि  … Read more

कमाईच्या बाबतीतही वरचढ निघाले साऊथचे सुपरस्टार; एका चित्रपटासाठी घेतात तब्बल ‘एवढे’ कोटी

South Indian

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची (South Indian) खूप चलती असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळायला आहे. ‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘जय भीम’, ‘पुष्पा’नंतर आता ‘आरआरआर’, अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटांनी जुने रेकॉर्ड तोडत नवीन विक्रम रचला. तर या चित्रपटांसोबतच आता दाक्षिणात्य कलाकारही पॅन इंडिया स्टार म्हणून उदयास येत आहेत. आपल्या चित्रपटाद्वारे बॉलिवूड सिनेसृष्टीला आव्हान … Read more

घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदाच धनुषने ऐश्वर्या रजनीकांतसाठी केली पोस्ट, एक्स पत्नीने दिली अशी प्रतिक्रिया

या वर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्यांनी सर्वांना धक्का देणारा दक्षिण अभिनेता धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) घटस्फोट झाल्यापासूनच चर्चेत आहेत. मात्र, एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतरही ऐश्वर्या आणि धनुष यांचे एकमेकांशी चांगले नाते आहे. दोघेही दक्षिणेतील पॉवर कपल्सपैकी एक मानले जात होते, मात्र त्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला.(Dhanush … Read more

VIDEO: झुंड पाहिल्यानंतर धनुषही झाला भावूक, म्हणाला, ‘चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकून घेतलं’

jhund

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट उद्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आपल्या दिग्दर्शनासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकतीच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने हा चित्रपट पाहून चित्रपटाचे आणि नागराज मंजुळे यांचे भरभरून कौतुक केले. त्यानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता धनुषनेही या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक … Read more

मुलीचा आणि जावयाचा घटस्फोट झाल्यानंतर रजनीकांतची आहे ‘ही’ इच्छा, त्यासाठी करत आहेत प्रयत्न

dhanush

रजनीकांत (Rajinikanth) यांची सून ऐश्वर्या (Aishwarya) आणि धनुष (Dhanush) यांनी लग्नाच्या 18 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या बातमीने लोक हादरले. दोघांमध्ये असे काय घडले की लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांचा हा निर्णय जाणून लोक नाराज झाले आहेत. पण मुलगी आणि जावयाच्या या निर्णयाने रजनीकांत चांगलेच नाराज झाल्याची बातमी … Read more

राम गोपाल वर्मांचे धक्कादायक वक्तव्य; घटस्फोटाचा आनंद साजरा केला पाहिजे, कारण ..

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते नेहमी वादग्रस्त ट्विट्ही करत असतात. या ट्विट्समुळे त्यांना अनेकदा नेटकऱ्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागते. आताही राम गोपाल वर्मा यांनी अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटावर काही ट्विट्स केले. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले. दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याने सोमवारी ट्विटरवर एक … Read more

रजनीकांत मुलीचा संसार टिकवण्याच्या प्रयत्नात? धनुष मात्र जाणीवपूर्वक टाळतोय सासऱ्यांशी भेट

दाक्षिणात्य अभिनेता धनुष मागील काही दिवसांपासून माध्यमात फारच चर्चेत आहे. धनुषने पत्नी ऐश्वर्यासोबत वेगळे होत असल्याची सोशल मीडियाद्वारे घोषणा केली होती. त्यानंतर त्याच्या आणि ऐश्वर्याबाबत अनेक बातम्या माध्यमात समोर आल्या. यादरम्यान आता धनुषबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की, धनुष आणि ऐश्वर्याचं नातं टिकवण्यासाठी रजनीकांत प्रयत्न करत आहेत. परंतु, धनुष … Read more

धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, लग्न म्हणजे पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते नेहमी वादग्रस्त ट्विट्ही करत असतात. या ट्विट्समुळे त्यांना अनेकदा नेटकऱ्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागते. आताही राम गोपाल वर्मा यांनी अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटावर काही ट्विट्स केले. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले. दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याने सोमवारी ट्विटरवर एक … Read more

कुणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी झाली होती धनुष आणि रजनीकांतच्या मुलीची पहिली भेट; वाचा कसे पडले एकमेकाच्या प्रेमात

दाक्षिणात्य अभिनेता धनुषने सोमवारी एक ट्विट करत पत्नी ऐश्वर्यासोबत विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. त्याच्या या ट्विटने सर्वांनाचा धक्का बसला. धनुष आणि ऐश्वर्याने तब्बल १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या घटस्फोटामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. आज धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाबाबत खूप चर्चा सुरु असली तरी एकेकाळी ते दोघे … Read more