Farmer Aid In Maharashtra : महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारकडून केंद्राला अजून प्रस्ताव नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

Farmer Aid In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) महापुराने शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली आहे. मराठवाड्यात (Marathwada) अनेक हेक्टर जमीन खरडून गेली असून, शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत असतानाही राज्य सरकारकडून (Maharashtra Government) केंद्राला (Central Government) प्रस्ताव पाठवण्यात ढिलाई झाली असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री (Central Agriculture Minister) यांनी संसदेमध्ये लेखी उत्तराद्वारे हे स्पष्ट … Read more

Business News : मोदी सरकारने केला 25000 कोटी रुपयांचा खतरनाक प्लॅन, जागतिक बाजारपेठेत राज्य करणार भारतीय वस्तू

Business News : भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर नवी उंची मिळावी आणि निर्यातीत शाश्वत वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने (Central Government India) मोठा प्लॅन आखला आहे. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत २०२५ ते २०३१ या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल २५,००० कोटी रुपये खर्च करून निर्यातदारांना बळ दिलं जाणार आहे. निर्यातदारांना स्वस्त व सोयीस्कर कर्ज सुविधा … Read more

मोदी सरकारकडून महाराष्ट्रासाठी खास गिफ्ट; राज्यासाठी दिले ‘हे’ दोन मोठे प्रकल्प

शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मोठं – मोठे रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांवर टीकेची झोड उठवली जातं आहे. महाराष्ट्रातून जाणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातोय? असा सवाल विरोधकांकडून केला जातं आहे. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून … Read more

Delhi: दिल्लीतही फडणवीसांचा दबदबा! गडकरींचे नाव वगळून भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

fadanvis gadkari

दिल्ली(Delhi): महाराष्ट्रात सध्या शिंदे फडणवीस सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात स्थान बळकट झाले आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात फडणवीसांना संधी देण्यात आली आहे. फडणवीसांवर भाजपने आता नवी जबाबदारी म्हणून केंद्रीय निवडणूक समितीमध्ये त्यांचा … Read more

सर्व भारतीय व्हॉट्सअप डीपीवर तिरंगा ठेवतीलच, पण देशाच्या जी’डीपीचे काय?

भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. या निमित्ताने केंद्र सरकार ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहे. मोदी सरकारने या मोहिमेची दणक्यात घोषणा केली. परंतु महाराष्ट्राचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या या मोहिमेवर टीका केल्याचे दिसते. (All Indians will put the tiranga on WhatsApp DP, but what about the country’s … Read more

हा तर खऱ्या अशोकस्तभांचा अपमान, नवीन अशोकस्तंभाचे उद्घाटन करताच मोदींवर का संतापले लोक?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारची देशाच्या नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभाचं अनावरण केलं आहे. हा अशोक स्तंभ सुमारे २० फूट उंच असल्याची माहिती मिळत आहे. पण या नवीन अशोक स्तंभावरून केंद्र सरकारवर(Central Government) सातत्याने टीका होत आहे. सोशल मीडियावर अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.(Why did people get angry on … Read more

पीएम किसान योजना: आता केवळ ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार १२ व हप्ता, तातडीने करा ‘हे’ काम

देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार(Central Government) अनेक योजना राबवत आहे. गरजूंना मदत मिळावी यासाठी शासन या योजनांमध्ये वेळोवेळी बदल करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच एक योजना आहे.(pm-kisan-yojana-now-only-ya-farmers-will-get-12th-installment) ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेच्या(Pm kisan scheme) लाभार्थी शेतकऱ्यांसाठीही ई-केवायसी अनिवार्य करण्यात … Read more

याला म्हणतात पॉवरची पॉवर! ‘या’ बिझनेसमधून महिन्याला कमवा १ लाख, सरकारही देतंय अनुदान

तुम्हाला व्यवसाय (Business) करायचा आहे का? असा व्यवसाय ज्यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही? आज आम्ही तुम्हाला औष्णिक वीज किंवा कोट्यवधी खर्च करून उभारण्यात येणारे जलविद्युत प्रकल्प उभारण्याची कल्पना नाही सांगणार. तुम्हाला अशा वीज निर्मितीच्या स्रोताविषयी माहिती देणार आहोत, जो व्यवसाय तुम्ही १ लाख रुपये खर्चून उभारू शकता. चला तर मग जाणून घ्या या … Read more

आमच्या जागी तुमचा मुलगा असता तर? आंदोलकांनी प्रश्न विचारताच अधिकारी म्हणाला…

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी तरूणांनी या योजनेविरुद्ध हिंसक आंदोलन करत ट्रेन आणि बस पेटवल्या आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हिंसक न होता शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असेच एक शांततापूर्ण आंदोलन हरियाणातील पानिपत येथे पाहायला मिळाले.(Agneepath Yojana, Central Government, Andolan, Video) पानिपतमधील आंदोलनादरम्यान … Read more

अग्निपथ योजना वाद आणखी चिघळणार? आर्मीने घेतला मोठा निर्णय, आंदोलकांमध्ये संतापाची लाट

अग्निपथ योजनेला विरोध होत असताना १९ जून रोजी संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. अग्निपथ योजनेबाबतचा ‘संभ्रम’ दूर करणे हा या पत्रकार परिषदेचा उद्देश होता. तिन्ही सेवांच्या अधिकाऱ्यांनी या योजनेची अनेक प्रकारची माहिती दिली. तथापि, हिंसक निदर्शनांदरम्यान, लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी यांनी अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. लष्करी विभागाचे अतिरिक्त सचिव, लेफ्टिनेंट जनरल … Read more